शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राज्यातील 99 गावांमध्ये खाणी सुरू होणे अशक्य, पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रे जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 21:37 IST

कस्तुरीरंगन अहवालानुसार राज्यातील 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम ठरतात. त्या गावांमध्ये खनिज खाणी सुरूच करता येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

पणजी - कस्तुरीरंगन अहवालानुसार राज्यातील 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम ठरतात. त्या गावांमध्ये खनिज खाणी सुरूच करता येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने जरी खनिज कायदे दुरुस्त करणारा वटहुकूम जारी केला तरी, हरित लवादाच्या नव्या आदेशांनुसार 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम भागात येतात व त्यामुळे तिथे खाणी सुरू करता येणार नाहीत.

कस्तुरीरंगन अहवालाचे निष्कर्ष गोवा सरकारने यापूर्वी दाबून ठेवले होते. 99 ऐवजी 19 गावेच गोव्यात पर्यावरणीय संवेदनक्षम आहेत अशी भूमिका गोवा सरकारने घेतली होती. मात्र केरळमधील पुरानंतर देशभरातच जी स्थिती निर्माण झालेली आहे व राष्ट्रीय हरित लवादानेही नुकताच जो निवाडा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर कस्तुरीरंगन अहवालात कोणताच बदल करता येणार नाही. त्या अहवालानुसार 99 गावे इकोलॉजीकली सेनसीटीव क्षेत्रमध्ये येतात. 

सांगे तालुक्यात एकूण 37 महसुली गावे आहेत, त्यापैकी 25 गावे पर्यावरणीय संवेदनक्षम (ईआयए) क्षेत्रत येतात, असे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे. म्हणजेच सांगे तालुक्याचा एक तृतीयांश भाग हा पर्यावरणीय संवेदनक्ष आहे. तिथे खनिज खाणी सुरू करता येत नाहीत. धारबांदोडा तालुक्यातील सोळा पैकी बारा गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतात. अशा गावांमध्ये खाणी सुरू करणोच नव्हे तर वखारी देखील चालविता येत नाहीत. झाडे कापता येत नाहीत.

गोव्यात 1 हजार 424.46 चौरस किलोमीटर क्षेत्र हे वन क्षेत्र आहे. 200 चौरस किलोमीटर खासगी वन क्षेत्र आहे. फक्त 61.52 टक्के जमीन ही बिगर वनक्षेत्र ठरते. एकूण 755 चौरस किलोमीटर क्षेत्र म्हणजे 20 टक्के गोवा हा वन्यप्राणी संरक्षण क्षेत्रत येतो. कस्तुरीरंगन अहवालानुसार 1461 चौरस किलोमीटरचे गोव्याच क्षेत्र हे पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्र ठरते. गोव्याचे क्षेत्रफळ एकूण 3 हजार 702 चौरस किलोमीटरचे असून यापैकी 1 हजार 25क् चौरस किलोमीटर क्षेत्र हे संरक्षित, राखीव व खासगी वन क्षेत्रत येते. तिथे काहीच करता येत नाही हे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे. राज्याची 4क् टक्के जागा ही कृषी क्षेत्रत येते. फक्त 5.32 टक्के म्हणजे 196.8क् चौरस किलोमीटर जागा ही कोणत्याच अडथळ्य़ांवीना आहे. म्हणजे ही जागा सीआरङोडमध्ये येत नाही किंवा नदीचे प्रवाहही तिथे नाहीत. 

सत्तरी तालुक्यातील 56 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतात. या गावांमध्ये अंजुणो, गुळ्ळे, डोंगरवाडा-पणसुली, करंजोळ, देरोडे, पेंड्राल, साट्रे, वायंगिणी, शेळपे-बुद्रुक, कडवळ, शिंगणो या गावांमधील 10 टक्के भाग हा पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतो, असे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या