शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ पुन्हा सक्रिय, पण तीनच उद्योगांचे प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 13:10 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेतून उपचार घेऊन परल्यानंतर आता गोवा सरकारचे गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (आयपीबी)पुन्हा सक्रिय झाले आहे पण या मंडळाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीवेळी फक्त तीनच प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर केले.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेतून उपचार घेऊन परल्यानंतर आता गोवा सरकारचे गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (आयपीबी)पुन्हा सक्रिय झाले आहे पण या मंडळाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीवेळी फक्त तीनच प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर केले. मुख्यमंत्री आजारी असल्यानं गेले चार महिने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक झाली नव्हती. पर्रीकर सरकार 2017 साली अधिकारावर आल्यानंतर नव्या सरकारने अगोदरच्या सरकारने तत्त्वत: मान्य केलेले प्रकल्प रद्दबातल ठरवले.

कारण हे प्रकल्प सीआरक्षेड क्षेत्रत वगैरे येत होते आणि विषयही न्यायालयात पोहचला होता. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ हे विविध प्रकारच्या प्रकल्पांना व उद्योगांना मंजुरी देण्यासाठी स्थापन झालेले आहे. आतार्पयत 169 प्रकल्पांना या मंडळाने मंजुरी दिली पण त्यापैकी फक्त 44 प्रकल्पांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले. 39 प्रकल्पांचे काम सुरू आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजुर केलेल्या प्रकल्पांचा विषय हा नंतर विविध खात्यांकडे पाठविला जात असतो. नगर नियोजन, वन, आरोग्य अशा खात्यांच्या मान्यता मिळणे गरजेचे असते. ब-याचवेळा सरकार मंडळाच्या बैठकांमध्ये प्रकल्प मंजुर करते व शेकडो कोटींची गुंतवणूक आता गोव्यात येईल असे जाहीर करते. तसेच हजारो रोजगार संधी निर्माण झाल्याचाही दावा सरकार करते पण प्रत्यक्षात किती रोजगार संधी निर्माण होतात ते पाहावे लागेल.

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे अनेक नव्या प्रकल्पांचे प्रस्ताव आलेले आहेत. मंडळाने नुकतीच एक बैठक घेतली व केवळ तीनच प्रस्ताव मंजुर केले. या शिवाय दोन मरिना प्रकल्पांचा सरकार फेरआढावा घेणार आहे. मरिना प्रकल्पांना यापूर्वी मच्छीमार व अन्य घटकांनी विरोध केलेला आहे. सरकार आता नव्याने मरिनाचे प्रस्ताव पुनरुज्जीवित करू पाहत आहे, अशी माहिती मिळते. लाल कॅटेगरी गटात सरकारने 2क् प्रस्तावांचा समावेश यापूर्वी केलेला आहे. या शिवाय 24 प्रस्ताव गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे आल्यानंतर मंडळाने हे प्रस्ताव मान्य करताच येणार नाही, असे संबंधित उद्योजकांना यापूर्वी कळविले. त्यामुळे त्यांनी प्रस्ताव मागे घेतले.

दरम्यान, गोव्यात सरकारी नोक-यांची संख्या खूपच मर्यादित झालेली आहे. त्यामुळे खासगी उद्योग अधिकाधिक संख्येने गोव्यात येणो ही गोव्याची गरज बनली आहे. खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर जास्त पंचतारांकित हॉटेल्स व अन्य चांगले उद्योग गोव्यात येणो ही अत्यावश्यकता झालेली आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा