शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

India China Faceoff: भारत-चीन तणावाचा गोव्यात झुवारी पुलाच्या बांधकामावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 15:07 IST

चिनी कन्सल्टन्सी फर्म वगळणार; साहित्य आयातही बंद केले जाणार

पणजी : लॉकडाऊनमुळे आधीच झुवारी पुलाचे काम मंदावले त्यात आता भारत-चीन तणावाचाही बांधकामावर परिणाम झालेला आहे. दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलासाठी सल्लागार म्हणून चीनची कंपनी काम पहात आहे. या कंपनीला आता उभय देशांमधील तणावामुळे वगळले जाण्याची शक्यता आहे. चीनमधून पुलासाठी आयात केले जाणारे साहित्यही बंद करुन अन्य पर्याय शोधले जातील. 

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी ही माहिती दिली. १४00 कोटी रुपये खर्चुन झुवारी नदीवर आठ पदरी समांतर पुलाचे बांधकाम चालू आहे. केंद्र सरकारने चीनवर अधिकृतपणे बंदी घातल्यास ही पावले उचलावी लागतील. 

पुलाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून बांधकाम पाहण्यासाठी चीनच्या या कन्सल्टंटचे पथक येणार होते. ३५ टक्के जे काम राहिले आहे त्याला लागणारे साहित्य चीनहून आयात केले जाणार होते. 

चीनमधील शांघाय टोंगांग ब्रिज टेक्नॉलॉजी ही कन्सल्टंसी झुवारी पुलासाठी सल्लागरा म्हणून सेवा देत आहे. तर मध्यप्रदेशची दिलीप बिल्डकॉन कंपनी पुलाचे बांधकाम करीत आहे. या पुलास माजी केंद्रीय संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव दिले जाणार आहे. 

चीनचा कन्सल्टंट तसेच साहित्य याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असे पाऊसकर म्हणाले. 

हा पूल वास्तविक डिसेंबर २0१९मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु कोविड संकटामुळे रखडला.