शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

इंडिया आघाडी राज्यात व देशात शेतकऱ्यांना भडकवते; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By वासुदेव.पागी | Updated: July 29, 2024 15:03 IST

आमदार निलेश काब्राल यांनी शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा शुन्यतासात लक्ष्यवेधी सूचनेद्वारे मांडला होता.

पणजीः शेतकऱ्यांना समजावून सांगण्या ऐवजी त्यांना भडकावण्याचे काम इंडिया आघाडी गोव्यात आणि देशातही क रीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केला. पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरील चर्चेच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले.

आमदार निलेश काब्राल यांनी शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा शुन्यतासात लक्ष्यवेधी सूचनेद्वारे मांडला होता. शेतकऱ्यांना पावसामुळे खूपच नुकसान झाले असून त्यात काकड्या, मिर्ची, भाजी, या सह इतर उत्पादकांची पिके नष्ट झाल्याचे निलेश काब्राल आणि इतर आमदारांनी सभागृहाच्या लक्षात आणून देण्यात आले.  दिगंबर कामत, विजय सरदेसाई, आंतोन वाज यांनीही आपल्या मतदारसंघातही अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. खुद्द सभापती रमेश तवडकर यांनीही ही परिस्थिती सर्वत्र असल्याचे सांगितले.

त्यावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असे सांगितले. तसेच कृषी अधिकाऱ्यांना या संबंधी. पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. त्यावर युरी आलेमाव यांनी सांगितले की अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षाची नुकसान भरपाईच मिळाली नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षाची नुकसान भरपाई दोन दिवसात वितरीत करण्यात येणार असस्याचे सांगितले.

हे सांगतानाच त्यांनी आमदारांना उद्देशून सांगितले की विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना समजावून सांगावे. त्यांना भडकावू नये. इंडिया आघाडी गोव्यात आणि देशभर शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम करीत आहे असेही ते म्हणाले. यावर विरोधकही खवळले विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी राहुल गांधी देशभर शेतकऱ्यांना भेटून तुमच्या सरकारमुळे निर्माण झालेल्या त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. आपचे आमदार वेन्झी विएगशहनेही मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर टीका केली,