शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

इंडिया आघाडी राज्यात व देशात शेतकऱ्यांना भडकवते; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By वासुदेव.पागी | Updated: July 29, 2024 15:03 IST

आमदार निलेश काब्राल यांनी शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा शुन्यतासात लक्ष्यवेधी सूचनेद्वारे मांडला होता.

पणजीः शेतकऱ्यांना समजावून सांगण्या ऐवजी त्यांना भडकावण्याचे काम इंडिया आघाडी गोव्यात आणि देशातही क रीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केला. पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरील चर्चेच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले.

आमदार निलेश काब्राल यांनी शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा शुन्यतासात लक्ष्यवेधी सूचनेद्वारे मांडला होता. शेतकऱ्यांना पावसामुळे खूपच नुकसान झाले असून त्यात काकड्या, मिर्ची, भाजी, या सह इतर उत्पादकांची पिके नष्ट झाल्याचे निलेश काब्राल आणि इतर आमदारांनी सभागृहाच्या लक्षात आणून देण्यात आले.  दिगंबर कामत, विजय सरदेसाई, आंतोन वाज यांनीही आपल्या मतदारसंघातही अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. खुद्द सभापती रमेश तवडकर यांनीही ही परिस्थिती सर्वत्र असल्याचे सांगितले.

त्यावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असे सांगितले. तसेच कृषी अधिकाऱ्यांना या संबंधी. पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. त्यावर युरी आलेमाव यांनी सांगितले की अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षाची नुकसान भरपाईच मिळाली नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षाची नुकसान भरपाई दोन दिवसात वितरीत करण्यात येणार असस्याचे सांगितले.

हे सांगतानाच त्यांनी आमदारांना उद्देशून सांगितले की विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना समजावून सांगावे. त्यांना भडकावू नये. इंडिया आघाडी गोव्यात आणि देशभर शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम करीत आहे असेही ते म्हणाले. यावर विरोधकही खवळले विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी राहुल गांधी देशभर शेतकऱ्यांना भेटून तुमच्या सरकारमुळे निर्माण झालेल्या त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. आपचे आमदार वेन्झी विएगशहनेही मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर टीका केली,