शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

धरणांच्या पातळीत वाढ

By admin | Updated: July 21, 2016 02:17 IST

पणजी : राज्यात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावलीचे

पणजी : राज्यात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावलीचे धरण भरण्यास केवळ ५0 ते ६0 सेंटीमीटर बाकी आहे. पाऊस अखंड चालू राहिल्यास आज, गुरुवारी हे धरण भरून पाणी ओसंडून वाहू शकते. मात्र, त्याचा विसर्ग आपोआप होत असल्याने धरण भरले तरी त्यापासून परिसरास धोका नाही, असे जलस्रोत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केवळ अंजुणे धरणाच्या बाबतीत पाण्याची पातळी वाढली की दरवाजे मात्र उघडावे लागतात. जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अंजुणे धरण वगळता इतर धरणांच्या बाबतीत ती भरली की पाण्याचा विसर्ग आपोआप होतो त्यामुळे कोणताही धोका नाही. अंजुणे धरण भरण्यासाठी अजून साडेआठ मीटर पातळी बाकी आहे. असाच पाऊस सलग १५ ते २0 दिवस कोसळत राहिला तरच ही स्थिती उद्भवेल. बुधवारी दुपारी साळावली धरणातील पाण्याची पातळी ४0.३५ मीटर होती. साधारणपणे ४१.१५ मीटरपर्यंत ती पोहोचली की धरण भरून पाणी बाहेर वाहू लागते. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २0 जुलै रोजी साळावलीतील पाण्याची पातळी ३९.८५ मीटर होती. आमठाणे धरणाच्या बाबतीत तेथील क निष्ठ अभियंता के. पी. नाईक म्हणाले की, या धरणाची क्षमता ५0 मीटर पातळीची आहे. बुधवारी पाण्याची पातळी ४८.६५ मीटर होती. हे धरण भरण्यास १.३५ मीटर बाकी आहे; परंतु ते एवढ्यात भरणे शक्य नाही; कारण धरणाच्या वरच्या भागात व्याप्ती मोठी असते. आठ ते दहा दिवस अव्याहत पाऊस कोसळला तर ते पाणी ओसंडून वाहू लागेल. मात्र, पाण्याचा विसर्ग आपोआप होत असल्याने या धरणापासूनही धोका नाही. (प्रतिनिधी)