शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

म्हादईप्रश्नी स्थापन केलेली सभागृह समिती त्वरित विसर्जित करा:  विजय सरदेसाईंचा आरोप

By पूजा प्रभूगावकर | Updated: March 5, 2024 12:23 IST

म्हादईचा विषय सक्षमपणे हाताळण्यास सरकारला पूर्णपणे अपयश आहे. याप्रश्नी गोवा सरकारने एकप्रकारे कर्नाटक समोर शरणागती पत्करली आहे, असा आरोप

पणजी: गोवा सरकार ज्या पध्दतीने म्हादईचे प्रकरण हाताळत आहे, ते अत्यंत धक्कादायक आहे. म्हादईप्रश्नी स्थापन केलेली सभागृह समितीची बैठकच होत नसल्याने सरकारने त्वरित विसर्जित करावी अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

म्हादईचा विषय सक्षमपणे हाताळण्यास सरकारला पूर्णपणे अपयश आहे. याप्रश्नी गोवा सरकारने एकप्रकारे कर्नाटक समोर शरणागती पत्करली आहे.पाण्यापेक्षा गोव्यातील भाजप सरकार कर्नाटकमधील लोकसभेच्या २८ जागा महत्वाच्या असल्याचा आरोपही त्यांनी केला.

म्हादई ही गोव्याची जीवनदायीनी आहे. त्यावरील पाण्यावर लाखो गोमंतकीय अवलंबून आहेत.म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्यास गोव्यात पाणी टंचाई निर्माण होईल. नळ कोरडे होतील, सर्वसामान्यांना त्याचा फटका बसेल असा इशारा आपण सरकारला यापूर्वीच दिला होता.गोव्याला या गंभीर समस्येला तोंड देता येऊ नये यासाठी या सर्वावर विचार विनिमय करुन तोडगा काढण्यासाठी म्हादई प्रश्नी स्थान केलेल्या सभागृह समितीची बैठक बोलवावी अशी मागणी आपण सरकारला केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.

टॅग्स :goaगोवा