शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मी पूर्णपणे लोकांसोबत: विश्वजीत राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 15:27 IST

वनमंत्री विश्वजित राणे यांनी लोकमतला सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : व्याघ्र क्षेत्र हे सत्तरी ते काणकोणच्या खोतीगावपर्यंत राखीव केले तर सगळा गोवाच ठप्प झाल्यासारखे होईल. कोणताच व्यवसाय करता येणार नाही. मी या विषयावर पूर्णपणे लोकांसोबत आहे व त्यामुळेच आम्ही गोवा सरकारतर्फे हायकोर्टाच्या आदेशास स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, असे वनमंत्री विश्वजित राणे यांनी काल लोकमतला सांगितले.

म्हादई अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प नको, यावर सरकार ठाम आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. आम्ही मुख्यमंत्री तसेच वन अधिकाऱ्यांसोबत वन्यजीव मंडळाची बैठक घेऊन यावर अभ्यास केला आहे. म्हादई अभयारण्य हे व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित केले तर आजूबाजूच्या गावांना याचा धोका निर्माण होणार आहे. आहोत. आम्ही लोकप्रतिनिधी त्यामुळे लोकांच्या हितासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टात जावेच लागेल, असे मंत्री राणे म्हणाले.

आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. मात्र, म्हादई अभयारण्यात व्याघ्र क्षेत्र नको यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमचे एकमत आहे. अॅडव्होकेट जनरल यांना घेऊन आम्ही पुढील रणनीती ठरवणार आहोत. अभयारण्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांचा विचार करणेही तितकेच गरजेचे आहे, असे मंत्री राणे म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमत