शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

मी पूर्णपणे लोकांसोबत: विश्वजीत राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 15:27 IST

वनमंत्री विश्वजित राणे यांनी लोकमतला सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : व्याघ्र क्षेत्र हे सत्तरी ते काणकोणच्या खोतीगावपर्यंत राखीव केले तर सगळा गोवाच ठप्प झाल्यासारखे होईल. कोणताच व्यवसाय करता येणार नाही. मी या विषयावर पूर्णपणे लोकांसोबत आहे व त्यामुळेच आम्ही गोवा सरकारतर्फे हायकोर्टाच्या आदेशास स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, असे वनमंत्री विश्वजित राणे यांनी काल लोकमतला सांगितले.

म्हादई अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प नको, यावर सरकार ठाम आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. आम्ही मुख्यमंत्री तसेच वन अधिकाऱ्यांसोबत वन्यजीव मंडळाची बैठक घेऊन यावर अभ्यास केला आहे. म्हादई अभयारण्य हे व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित केले तर आजूबाजूच्या गावांना याचा धोका निर्माण होणार आहे. आहोत. आम्ही लोकप्रतिनिधी त्यामुळे लोकांच्या हितासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टात जावेच लागेल, असे मंत्री राणे म्हणाले.

आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. मात्र, म्हादई अभयारण्यात व्याघ्र क्षेत्र नको यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमचे एकमत आहे. अॅडव्होकेट जनरल यांना घेऊन आम्ही पुढील रणनीती ठरवणार आहोत. अभयारण्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांचा विचार करणेही तितकेच गरजेचे आहे, असे मंत्री राणे म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमत