शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बेराजगारीचा डेटा नसलेले सरकार बेरोजगारी कशी संपविणार?

By वासुदेव.पागी | Updated: July 31, 2023 12:33 IST

सरकारच्या माहितीप्रमाणे १.९६९ लाख लोकांना गोव्यात खाजगी क्षेत्रात रोजगार मिळाला आहे.

वासुदेव पागी, पणजी: राज्यात किती लोक बेरोजगार आहेत याची सरकारकडे माहितीच नाही, मग सरकार बेरोजगारीश झुंजणार कसे आणि बेरोजगारी दूर कशी करणार असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला. 

सरकारच्या माहितीप्रमाणे १.९६९ लाख लोकांना गोव्यात खाजगी क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. परंतु या रोजगारा विषयी आणि रोजगार देणारा खाजगी कंपनीची इतर माहितीही सरकारने ठेवणे आवश्यक आहे. या उद्योगांनी राज्यात किती रोजगार निर्माण केले आहेत. त्या पैकी किती रोजगा गोमंतकियांना दिले आहेत. तसेच कोणत्या प्रकारचे रोजगार दिले आहेत. कौशल्याचे रोजगार दिले आहेत? व्यवस्थापकीय पदाचे रोजगार दिले आहेत की केवळ कमी दर्जाचे रोजगार दिले आहेत याची माहितीही हवी आहे असे त्यांनी सांगितले.  केवळ ३१९ कंपनीनीच डेटा दिलेला आहे. गोव्यात केवळ इतक्याच कंपनी नाहीत तर यापेक्षाही अधिक कंपन्या आहेत असे त्यांनी सांगितले.

रोजगाराविषयी सर्व माहिती सरकारकडे नसल्याची  बाबूश मोन्सेरात यांनी मान्य केले. नोकरी मिळाल्यानंतरही रोजगार विनिमय केंद्रातील नावे रद्द न करता तशीच  ठेवली जातात. यामुळे बेरोजगारांची निश्चित संख्या समजत नसल्याचे त्यांनी सांगितले.  मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतयांनीही अशी यंत्रणा नसल्याचे मान्य केले. परंतु तशा यंत्रणा उभारल्या जातील.  इंटिग्रेट कामगार खाते, इंड्ट्री आणि रोजगार विनिमय केंद्राकडून यंत्रणे उभारली जातील असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा