शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

यापुढे खासगी-सरकारी भागीदारीने आरोग्य सेवा

By admin | Updated: August 13, 2016 02:02 IST

पणजी : गोव्यात आरोग्य क्षेत्रात खासगी आणि सरकारी भागीदारीने लोकांच्या आरोग्याची काळजी यापुढे घेतली जाणार आहे.

पणजी : गोव्यात आरोग्य क्षेत्रात खासगी आणि सरकारी भागीदारीने लोकांच्या आरोग्याची काळजी यापुढे घेतली जाणार आहे. दीनदयाळ स्वास्थ्य योजना ही त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत शुक्रवारी सांगितले. आमदार नरेश सावळ यांच्या आरोग्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी दीनदयाळ स्वास्थ्य योजना हे लोकांना उत्कृष्ट आणि स्वस्तात आरोग्य सेवा मिळविण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल असल्याचे सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय ही देशातील सर्वाधिक आरोग्य सुविधा असलेली आरोग्य संस्था असली तरी त्यावर मर्यादा या असतातच. त्यामुळे खासगी क्षेत्राने या कामात योगदान द्यावे आणि त्याचा फायदा लोकांना मिळावा या उद्देशाने ही योजना खासगी क्षेत्राला खुली करण्यात आल्याचे ते म्हणाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यात आणखी मुद्दे जोडताना खासगी इस्पितळांनी आता साधनसुविधा वाढविण्याचे आणि अधिक सेवा सुरू करण्याचे हे दिवस असल्याचे सांगितले. स्वास्थ्य विम्यामुळे आता सामान्य माणूसही खासगी इस्पितळात जाऊ शकणार आहे. खासगी आणि सरकारी भागीदारीनेच चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा यापुढे लोकांना मिळणार आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)