शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात हॉटेलांच्या निम्म्या खोल्या रिकामीच, चुकीच्या मार्केटिंग धोरणाला दोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 20:46 IST

नाताळ, नववर्ष तोंडावर असताना पर्यटकांनी मात्र गोव्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.

पणजी - नाताळ, नववर्ष तोंडावर असताना पर्यटकांनी मात्र गोव्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. हॉटेलांमधील निम्म्या खोल्या रिकामी असल्याचा दावा व्यावसायिक करत असून पर्यटन खात्याच्या चुकीचे मार्केटिंग धोरण याला कारण असल्याची व्यावसायिकांची तक्रार आहे. 

टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी)चे अध्यक्ष सावियो मेशियस म्हणाले की, ‘चार्टर विमानांची संख्या निम्म्याने घटलेली आहे. रशियन पर्यटकही कमी झाले आहेत. पर्यटन खात्याचे मार्केटिंग धोरण बरोबर नाही. हाय एंड पर्यटकांनी चक्क पाठ फिरवली आहे. मोठ्या हॉटेलांमध्ये ५0 टक्क्यांहून अधिक खोल्या रिकामी आहेत. राज्यात घरे, अपार्टमेंट बेकायदेशीररित्या पर्यटकांना देण्याचे प्रमाण वाढत आहे. पोर्टलवर जाहिरात करुन घरे भाड्याने दिली जातात. तेथे योग्य त्या सुविधा नसतात त्यामुळे पर्यटक नंतर पाठ फिरवतात. विदेशी पाहुण्यांची संख्या घटण्यामागे आर्थिक कारणही आहे. 

अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की, ‘केवळ विदेशीच नव्हे, तर देशी पाहुण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. निम्म्याही खोल्या भरलेल्या नाहीत त्यामुळे दरही जुनेच ठेवले आहेत. नाताळ, नववर्षाला पुठील काळात एक दोन दिवस पर्यटक वाढतील परंतु डिसेंबर संपूर्ण महिना पर्यटकांविना गेला त्यामुळे व्यावसायिक संकटात आहेत.’ धोंड यांनीही सरकारच्या मार्केटिंग धोरणालाच दोष दिला.                       

कळंगुटचे आमदार उपसभापती मायकल लोबो म्हणाले की, ‘रशिया, इंग्लंड  तसेच अन्य राष्ट्रांमधून  विदेशी पर्यटकांना घेऊन येणाºया चार्टर विमानांची संख्या निम्म्याने घटली आहे. विद्यमान  पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनाच याबाबतीत दोष देऊन चालणार नाही. गेल्या सहा वर्षात  राज्य सरकारचे पर्यटन विषयक मार्केटिंग धोरण कोलमडले आहे. चुकीच्या धोरणामुळे गोव्याला दर्जेदार पर्यटक मिळू शकलेले नाहीत.

टॅग्स :hotelहॉटेलgoaगोवाtourismपर्यटन