शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

आधारभुत किंमतीमुळे कृषी क्षेत्रात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 17:25 IST

राज्यात सुमारे ४८ हजार कृषी कार्ड नोंदणी केलेेले शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या कृषी सुविधांचा लाभ होत असतो.

नारायण गावस

पणजी: राज्यातील शेतकरी स्वालंबी व्हावे यासाठी कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना विविध याेजना सवलती राबविल्या जातात. त्यामुळे मागी काही वर्षापासून राज्यात कृषी लागवडीची संख्या वाढली आहे. तसेच अनेक लोक शेती व्यावसायाको वळत आहे. कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना ६० ते ९० टक्के अनुदान कृषी उत्पादनावर दिले जाते. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे. राज्यात सुमारे ४८ हजार कृषी कार्ड नोंदणी केलेेले शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या कृषी सुविधांचा लाभ होत असतो.

अनुदाना प्रमाणे राज्यातील पिकविल्याा जाणाऱ्या विविध पिकांवर शेतकऱ्यांना आधारभूत किमत दिली जाते. यात भात, अळसांदे, ऊस, पाम, सुपारी, काजू, नारळ या सर्व पिकांवर कृषी खाते आधारभूत किंमत देते. गोव्यात सर्वात जास्त काजू पिक घातले जाते. यंदा काजू दर १२५ रुपये पर्यंत होते. त्सामुळे १५० रुपये आधारभूत किमंत देण्याची येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वरील २५ रुपये मिळणार आहे. तसेच सुपारीला चांगला दर मिळत आहे. या विविध कारणांमुळे लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.

पूर्वी कृषी परवडत नसल्याने अनेक लाेक शेती पडींग साेडायचे. पण आता जमीन लागवडी खाली येत आहे. यात सामुहीक शेती फायदेशिर ठरत आहे. आता लाेक शेती फक्त आपले कुटुंबा पुरती नाही तर व्यावसायिक पद्धतीने शेती केली जाता आहे. खात्याकडून पिकाला मिळणारी आधारभूत किमतीमुळे शेतीत वाढ झाली आहे. जनावरांकडून शेतीची नाशाढी हाेत असल्याने आता कृषी खात्याकडून साेलार कुंपणही दिले जाते. यावर शेतकऱ्यांना ७० टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे.

पिके - आधारभूत किंमतभात -२२ प्रती किलाेअळसांदा, -१०० रुपये प्रती किलाेऊस - ३००० हजार प्रती टनपाम - ९००० प्रती टनसुपारी - १७० प्रती किलाेकाजू - १५० प्रती किलाेनारळ - १५ प्रती नग

वर्ष -लाभार्थी शेतकरी२०१८ -१९ -९९४६२०१९ -२० - ८६६०२०२० -२१- ९१३४२०२१- २२ - ७२८०२०२२ -२३ - ५७६६२०२३- २४ - ४३

टॅग्स :goaगोवा