शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

आधारभुत किंमतीमुळे कृषी क्षेत्रात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 17:25 IST

राज्यात सुमारे ४८ हजार कृषी कार्ड नोंदणी केलेेले शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या कृषी सुविधांचा लाभ होत असतो.

नारायण गावस

पणजी: राज्यातील शेतकरी स्वालंबी व्हावे यासाठी कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना विविध याेजना सवलती राबविल्या जातात. त्यामुळे मागी काही वर्षापासून राज्यात कृषी लागवडीची संख्या वाढली आहे. तसेच अनेक लोक शेती व्यावसायाको वळत आहे. कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना ६० ते ९० टक्के अनुदान कृषी उत्पादनावर दिले जाते. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे. राज्यात सुमारे ४८ हजार कृषी कार्ड नोंदणी केलेेले शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या कृषी सुविधांचा लाभ होत असतो.

अनुदाना प्रमाणे राज्यातील पिकविल्याा जाणाऱ्या विविध पिकांवर शेतकऱ्यांना आधारभूत किमत दिली जाते. यात भात, अळसांदे, ऊस, पाम, सुपारी, काजू, नारळ या सर्व पिकांवर कृषी खाते आधारभूत किंमत देते. गोव्यात सर्वात जास्त काजू पिक घातले जाते. यंदा काजू दर १२५ रुपये पर्यंत होते. त्सामुळे १५० रुपये आधारभूत किमंत देण्याची येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वरील २५ रुपये मिळणार आहे. तसेच सुपारीला चांगला दर मिळत आहे. या विविध कारणांमुळे लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.

पूर्वी कृषी परवडत नसल्याने अनेक लाेक शेती पडींग साेडायचे. पण आता जमीन लागवडी खाली येत आहे. यात सामुहीक शेती फायदेशिर ठरत आहे. आता लाेक शेती फक्त आपले कुटुंबा पुरती नाही तर व्यावसायिक पद्धतीने शेती केली जाता आहे. खात्याकडून पिकाला मिळणारी आधारभूत किमतीमुळे शेतीत वाढ झाली आहे. जनावरांकडून शेतीची नाशाढी हाेत असल्याने आता कृषी खात्याकडून साेलार कुंपणही दिले जाते. यावर शेतकऱ्यांना ७० टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे.

पिके - आधारभूत किंमतभात -२२ प्रती किलाेअळसांदा, -१०० रुपये प्रती किलाेऊस - ३००० हजार प्रती टनपाम - ९००० प्रती टनसुपारी - १७० प्रती किलाेकाजू - १५० प्रती किलाेनारळ - १५ प्रती नग

वर्ष -लाभार्थी शेतकरी२०१८ -१९ -९९४६२०१९ -२० - ८६६०२०२० -२१- ९१३४२०२१- २२ - ७२८०२०२२ -२३ - ५७६६२०२३- २४ - ४३

टॅग्स :goaगोवा