शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाढत्या जनआंदोलनांची सरकारला धग; भाजपमध्ये चर्चा व अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2024 10:44 IST

प्रादेशिक आराखड्यासाठी चिंचोणेत आमदाराच्या सहभागाने सभा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/मडगाव: राज्यात विविध विषयांवरून सुरू झालेली जनआंदोलने हा भाजपमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. राज्यासाठी नवा प्रादेशिक आराखडा तयार करा, अशी मागणी काही जण करू लागले आहेत, तर अनेकांनी गोव्यात मेगा हाऊसिंग प्रकल्प नको, अशी भूमिका घेतली आहे. एका बाजूने गोव्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत आणि दुसऱ्या बाजूने विविध विषयांवरुन जनआंदोलनांना सरकारी यंत्रणांना सामोरे जावे लागत आहे. हा भाजपमध्ये अस्वस्थतेचाही विषय झाला आहे.

गेल्या पंधरवड्यात भुतानीच्या मेगा हाऊसिंग प्रकल्पाच्या विषयावरून राज्यात आंदोलनाची धग पेटली. आता आंदोलने व्यापक रूप घेऊ लागली आहेत. विविध गट आणि विविध राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करू लागले आहेत. पेडणे तालुक्यातही आंदोलन सुरू आहे. मोपा विमानतळ पीडितांना तिथे न्याय मिळालेला नाही, बेकायदा जमीन रूपांतरणांविरुद्धही विविध एनजीओ एकत्र आल्या आहेत.

दरम्यान, सांकवाळ येथील भुतानाची मेगा हाऊसिंग प्रकल्प अजून रद्द झालेला नाही. त्यावर आंदोलकांचे लक्ष आहेच, सरकार बेबनाव करू पाहतेय की काय, हे लवकरच कळून येईल. मेगा हाऊसिंग प्रकल्प रद्दच करा, अशी मागणी खासदार विरियातो फर्नांडिस, क्लॉड अल्वारीस आदींनी केली आहे.

पर्यावरणाची हानी खपवून घेणार नाही...

बुधवारी चिंचिणी येथे वेळळीचे आमदार कुझ सिल्वा यांच्या पुढकाराने आंदोलन व सभा झाली. लोकांच्या सहभागाने गोव्यासाठी नवा प्रादेशिक आराखडा तयार केला जावा, अशी मागणी त्या सभेत करण्यात आली. अभिजित प्रभुदेसाई, डायना तावारीस, अथनी सिल्या, काही पंच सदस्य, वाल्मीकी नायक, चेतन कामत, रामराव वाघ आदी अनेकांनी सभेत भाग घेतला. गोव्याच्या पर्यावरणाची हानी भाजप सरकार करत आहे ती आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकत्यांनी चिंचिणी येथे दिला.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार