शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Goa: ओसीआय कार्डवरून सरकारचे राजकारण, गाेवन्स फॉर गोवाचा आरोप

By पूजा प्रभूगावकर | Updated: April 22, 2024 12:38 IST

Goa News: ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक काळात सरकारने हा निर्णय घेणे , म्हणजे या विषयाचे राजकारण करणे होतो असा आरोप गाेवन्स फॉर गोवाचे पदाधिकारी केनेडी आफोन्सो यांनी पत्रकार परिषदेत केला.

- पूजा नाईक प्रभूगावकर पणजी - ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक काळात सरकारने हा निर्णय घेणे , म्हणजे या विषयाचे राजकारण करणे होतो असा आरोप गाेवन्स फॉर गोवाचे पदाधिकारी केनेडी आफोन्सो यांनी पत्रकार परिषदेत केला.

पासपोर्ट रद्द झाल्यानंतर अनेक गोमंतकीयांना जाचक अटींमुळे ओसीआय कार्ड मिळणे कठिण बनले होते. याप्रश्नी लक्ष घालावे म्हणून सरकारकडे मागणी केली होती. सदर विषय मागील दीड वर्षांपासून सुरु होता. या विषयी न्यायालयात याचिका केली असून त्यावर लवकरच सुनावणी होईल असे त्यांनी सांगितले.

आफोन्सो म्हणाले, की ओसीआय कार्डाचा दीड वर्षापासून केंद्र सरकारने तातकळत ठेवला. मात्र लोकसभा निवडणूका नजीक येताच आता केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन या विषयाचे राजकारण झाल्याचे दिसून येते असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाpassportपासपोर्ट