शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Goa: ओसीआय कार्डवरून सरकारचे राजकारण, गाेवन्स फॉर गोवाचा आरोप

By पूजा प्रभूगावकर | Updated: April 22, 2024 12:38 IST

Goa News: ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक काळात सरकारने हा निर्णय घेणे , म्हणजे या विषयाचे राजकारण करणे होतो असा आरोप गाेवन्स फॉर गोवाचे पदाधिकारी केनेडी आफोन्सो यांनी पत्रकार परिषदेत केला.

- पूजा नाईक प्रभूगावकर पणजी - ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक काळात सरकारने हा निर्णय घेणे , म्हणजे या विषयाचे राजकारण करणे होतो असा आरोप गाेवन्स फॉर गोवाचे पदाधिकारी केनेडी आफोन्सो यांनी पत्रकार परिषदेत केला.

पासपोर्ट रद्द झाल्यानंतर अनेक गोमंतकीयांना जाचक अटींमुळे ओसीआय कार्ड मिळणे कठिण बनले होते. याप्रश्नी लक्ष घालावे म्हणून सरकारकडे मागणी केली होती. सदर विषय मागील दीड वर्षांपासून सुरु होता. या विषयी न्यायालयात याचिका केली असून त्यावर लवकरच सुनावणी होईल असे त्यांनी सांगितले.

आफोन्सो म्हणाले, की ओसीआय कार्डाचा दीड वर्षापासून केंद्र सरकारने तातकळत ठेवला. मात्र लोकसभा निवडणूका नजीक येताच आता केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन या विषयाचे राजकारण झाल्याचे दिसून येते असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाpassportपासपोर्ट