शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

कृषीकार्डचे पैसे सरकार देईल: मुख्यमंत्री सावंत, निधीची तरतूद, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 11:23 IST

कृषी खात्यावरील चर्चेवेळी ते बोलत होते.

पणजी: कृषी कार्ड अंतर्गत मिळालेली रक्कम आता शेतकन्यांना परत करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना परतावा देण्याची गरज नाही. राज्य सरकारने ४.५ कोटींची तरतूद केली असून सदर रक्कम केंद्र सरकारकडे जमा केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

कृषी खात्यावरील चर्चेवेळी ते बोलत होते. कृषी कार्ड अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत मिळतात. मात्र, सध्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जात आहे. आता राज्य सरकारने त्यासाठी निधीची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे जमा करू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएस म्हणाले की, राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी कार्ड अंतर्गत मिळालेली रक्कम परत केली आहे. काही शेतकन्यांनी तर तीन ते चार वर्षांची रक्कम मिळून एकूण २२ हजार रुपयेही परत केले आहेत. मात्र, आता राज्य सरकारने निधीची तरतूद केल्याने त्यांचे आभार आहेत. शेतकन्यांसाठी ही दिलासादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

कुणबी साडी उत्पादनांना प्रोत्साहन हवे

सरकारने सेंद्रिय शेतीला चालना द्यावी, शेतीकडे जास्तीच जास्त लोकांनी यळावे, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. कृषी खात्याने शेती वापराच्या दृष्टीने आवश्यक असे ड्रोन घ्यावेत. दरम्यान राज्यातील हस्तकला उत्पादकांना विशेष करून कुणबी साडीच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी ठोस पावले उचलावीत. कुणबी साडीला युरोपात मोठी बाजारपेठ असल्याचेही व्हिएस यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPramod Sawantप्रमोद सावंत