शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

सरकार महीलांप्रती संवेदनशील नाही, महिला सशक्तीकरण कागदावरच: आमदार वीरेश बोरकर

By समीर नाईक | Updated: December 5, 2023 16:22 IST

सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी मंगळवारी दोनापावला जेटी येथे व्यवसाय करणार्‍या गोमंतकीयांची भेट घेउन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पणजी: सरकार व्यवसाय क्षेत्राच्या माध्यमातून ‘स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर भारत’चा नारा देतात मात्र प्रत्यक्षात असे काहीच होताना दिसत नाही. गेली ५० वर्षे दोनापावला जेटी येथे गोमंतकीय व्यवसाय करत आहे, पण जेटीचे खासगीकरण करून या व्यावसायिकांच्या पोटाच्या आड येण्याचे कारस्थान सरकार करत आहे. त्यांनी हे लगेच थांबवावे व येथील विक्रेत्यांना न्यान मिळवून द्यावा, असे मत आमदार विरेश बोरकर यांनी व्यक्त केले. 

सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी मंगळवारी दोनापावला जेटी येथे व्यवसाय करणार्‍या गोमंतकीयांची भेट घेउन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. 

सरकार सर्वच कंत्राटे आणि कामे खाजगी कंपनींना देउ लागले आहे. राज्यातील महत्वाचे वारसास्थळे, पर्यटन खात्याची मालमत्ता देखील भाडे तत्वावार दिली जाते. असे झाले तर भविष्यात गोमंतकीयांना व्यवसाय कसा मिळणार असा प्रश्‍न उपस्थित होतो. सरकार गोमंतकीयांना बाजूला सारुन केवळ इतर राज्यातून आलेल्यांनाच व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करत आहे हे आजवरच्या सरकरच्या भूमिकांवरून स्पष्ट होते, असे बोरकर यांनी यावेळी सांगितले.

सदर जेटीचे सुशोभीकरण करण्यात आल्यानंतर येथे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. सुशोभीकरण देखील नावापुरतीच आहे. जेतीवरील पुतळ्याची दुर्दशा झाली आहे. सुशोभीकरणाच्या नावावरून फक्त पैश्याची उधळपट्टी केली आहे. पूर्वी गोमंतकीय व्यवसायिक जेटीवर आपली दालने उभारुन व्यावसाय करत होते तर त्यांना तेथून बाहेर काढल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. सरकारने त्यांना पूर्वीच्याच जागी दालने उभारण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे असेही बोरकर यांनी यावेळी सांगितले.

व्यावसायिकांमध्ये ८० टक्के विधवा महिला 

दोनापावल जेटीवरील विक्रेत्यांमधील ८ टक्के विधवा महिला आहेत. सरकारने त्यांच्याप्रती संवेदशील राहणे आवश्यक होते, पण सरकार त्यांच्याशी अत्यंत असंवेदनशील राहिले आहे. एकीकडे सरकार महिलांना आरक्षण देण्याच्या गोष्टी करतात आणि विधवा महिलांना सहकार्य करण्याचे बोलतात, पण जर सरकार याबाबत गंभीर असले असते तर आज गोमंतकीय महिलांची ही स्थिती झाली नसती. असे आमदार विरेश बोरकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा