शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याची किनारपट्टी सागरी लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करावी - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: October 17, 2023 18:49 IST

गोव्याची किनारपट्टी मरिटाइम गोव्याची किनारपट्टी मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यास बराच वाव असून केंद्र सरकारने याबाबत विचार करावा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

पणजी : गोव्याची किनारपट्टी मरिटाइम गोव्याची किनारपट्टी मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यास बराच वाव असून केंद्र सरकारने याबाबत विचार करावा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. मुंबईत झालेल्या सागरी शिखर परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्हर्च्युअल पध्दतीने परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेस महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय जहाजोद्योग व बंदर तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय जहाजोद्योग व बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

मुंबईत एमएमआरडीए मैदानावर सुरु असलेली ही शिखर परिषद पुढील तीन दिवस चालणार आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले कि,‘ नील क्रांतीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पारंपरिक मच्छिमारांपासून खलाशांपर्यंत सर्वांचेच योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. जहाज बांधणीत मुख्यमंत्री म्हणाले कि, गोव्याचे मरिटाइम क्षेत्र आर्थिक विकासाभिमुख, नाविन्यपूर्ण व कनेक्टिव्हीटी देणारे आहे. जहाज बांधणीपासून दुरुस्ती, क्रुझ पर्यटन, सागरी प्रशिक्षण ते बंदराभिमुख औद्योगिकरण या सर्व बाबतीत राज्य सरकारचे योगदान महत्त्वाचे आहे. जगभरातील ३० हुन अधिक राष्ट्रांकडे गोव्यातील सागरी ‘गेट वे’ मुळे व्यापारी संबंध आलेले आहेत. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ), नॅशनल इन्स्टिट्युट ॲाफ पोलार रीसर्च, नॅशनल इन्स्टिट्युट ॲाफ वॉटर स्पोर्टस आदी महत्त्वाच्या संस्था गोव्यात आहेत. अधिकाधिक आव्हाने पेलून मरिटाइम क्षेत्रात देशाचा विकास घडवून आणण्यासाठी आमच्याकडे पुरेशी यंत्रणा आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा शिपयार्डने जहाज बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तटरक्षक दल, मुरगांव बंदराला हे शिपयार्ड सहकार्य करीत आहे. जहाजांमधून येणाय्रा पर्यटकांची संख्या गोव्यात वाढत आहे. गोवा प्रमुख लॉजिस्टिक व क्रुझ टर्मिनल म्हणून उदयास येत आहे. केंद्रीय जहाजोद्योग व बंदर तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गोवा किनारपट्टी मल्टिमॅाडेल मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करावे. फेरी सेवा, तरंगत्या जेटींमुळे राज्यात जलमार्ग कनेक्टिव्हिटी वाढणार असून त्यामुळे पर्यटनही बहरणार आहे.’ 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत