शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Goa: खराब रस्त्याचे पर्यटनावर परिणाम- कळंगुट पंचायतीने व्यक्त केली चिंता

By काशिराम म्हांबरे | Updated: September 30, 2023 13:06 IST

Goa: कमी होत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे इथल्या पर्यटन व्यवसायावर  भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा कळंगुट पंचायतीने दिला आहे.

- काशीराम म्हांबरे म्हापसा - कळंगुट पंचायत क्षेत्रातील खराब रस्त्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. रस्ते खराब असल्याने पर्यटक कळंगुटकडेपाठ फिरवली आहे. कमी होत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे इथल्या पर्यटन व्यवसायावर  भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा कळंगुट पंचायतीने दिला आहे.

कळंगुट पंचायत मंडळाने सरपंच जोझफ सिक्वेरा यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिशदेत हा इशारा दिला आहे. यावेळी उपसरपंचा गीता परब तसेच इतर पंच सदस्य उपस्थित होते.

सुमारे तीन महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी नागरिकांच्या समस्यांवर तोडग्यासाठी म्हापसा शहरात जनता दरबार भरवला होता. त्यात खराब रस्त्यांचा मुद्या पंचायतीकडून उपस्थित करण्यात आलेला. मंत्र्यांनी खात्याच्या अभियंत्यांना तातडीने उपाय योजना हाती घेण्याचे आदेश दिलेले पण तीन महिन्यानंतर आजही त्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे सिक्वेरांनी निदर्शनाला आणून दिले.

रस्ते पंचायत क्षेत्रातील असले तरी ते सार्वजनिक बांधकाम खात्या अंतर्गत येत असल्याने त्यांची दुरुस्ती सरकारकडून केली जाते. खात्याच्या तसेच त्यातील अभियंत्यांच्या या निष्क्रियतेवर नागरिक लोक प्रतिनिधींना जबाबदार धरतात. उत्तर जाप लोकप्रतिनिधींना द्यावा लागतो . पंचायतीकडून दुरुस्ती हाती घेतल्यास मंडळा विरोधात तक्रारी दाखल केल्या जातात. अशावेळी सरकारकडून त्यात हस्तक्षेप करून दुरुस्ती हाती घेण्यात यावी अशी सुचना सिक्वेरा यांनी केली. 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन