शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गोवा सरकारचे आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे,आर्थिक कसरती चालूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 19:42 IST

गोवा सरकारने आर्थिक कसरती करताना आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत.

पणजी : गोवा सरकारने आर्थिक कसरती करताना आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. दहा वर्षांच्या मुदतीच्या या रोख्यांसाठी येत्या १३ रोजी बोली स्वीकारल्या जातील. रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात लिलांव होईल. यशस्वी बोलिधारकाने १४ मार्च रोजी रोख्यांची रक्कम भरावी लागेल. वित्त खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारला एकूण घरेलू उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपर्यंत कर्ज काढता येते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षासाठी सुमारे २१00 कोटी रुपये कर्जाची मर्यादा घालून दिली होती आणि या मर्यादेच्या चौकटीत राहूनच हे कर्ज काढलेले आहे, असा दावा त्याने केला. आर्थिक वर्ष संपत आले आहे. आतापर्यंत केवळ १३५0 कोटी रुपये कर्ज घेतलेले आहे. चालू आर्थिक वर्षातील हे अखेरच्या टप्प्यातील कर्ज आहे. रोख्यांचे सर्व व्यवहार भारतीय रिझर्व्ह बॅन्केतर्फेच केले जातात. या अधिकाऱ्याचा असाही दावा होता की, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कर्ज घेणे स्वाभाविक आहे. कर्ज घेतले नाही तर विकास होणार नाही आणि विकास झाला नाही तर एकूण घरेलू उत्पन्नही वाढणार नाही.दरम्यान, सरकारच्या डोक्यावर आतापर्यंत तब्बल १३ हजार कोटी रुपये कर्ज झाल्याचे नुकतेच विधानसभेत मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले होते. राज्य सरकारने आतापर्यंत केंद्र सरकारकडून तसेच खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले आहे.