शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत सागरी कासवाने घातली ९८ अंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 17:56 IST

समुद्री कासव किनारी भागात येऊन मऊ वाळूमध्ये खड्डा खोदते आणि त्यात आपली अंडी घालून निघून जाते.  

 लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : गेल्या काही काळापासून वाढलेला ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत अखेर मोरजी किनाऱ्यावर टेमवााडा परिसरात एका सागरी कासवाने ९८ अंडी घातली आहेत. बुधवारनंतर कासवाने अंडी घातल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मोरजी पंचायत क्षेत्रातील टेंबवाडा परिसरात १९९७ पासून कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सन २००० मध्ये पाचशे चौरस मीटर जमीन कासव संवर्धन मोहिमेसाठी आरक्षित केली. आजपर्यंत याठिकाणी कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते. आश्वे किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात समुद्र कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. हे दोन्ही किनारे समुद्री कासवांसाठी प्रसिद्ध आहेत. या दोन्ही किनाऱ्यांना महत्त्व असल्याने ते संवेदनशील किनारी म्हणून जाहीर केलेले आहेत. स्थानिक नागरिक, पर्यटन हंगामातील शॅक्स व्यावसायिक आणि सरकारच्या वन्य विभागामार्फत ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. 

समुद्री कासव किनारी भागात येऊन मऊ वाळूमध्ये खड्डा खोदते आणि त्यात आपली अंडी घालून निघून जाते.  निसर्ग प्रक्रियेनुसार ५० ते ५२ दिवसांनी अंड्यातून आपोआप पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले बाहेर पडल्यानंतर रात्री समुद्राच्या चकाकणाऱ्या पाण्याच्या दिशेने आपोआप निघून जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ध्वनी प्रदूषण वाढले आहे. किनारी भागात सर्वत्र लखलखणारे दिवे, विद्युत रोषणाई दिसते. त्यामुळे  वन्य विभागाचे कामगार पिल्लांना समुद्रात सोडतात. 

टॅग्स :goaगोवा