शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

‘ईसी’ दाखल्यांवर खाणींचे भवितव्य

By admin | Updated: December 4, 2014 01:19 IST

पणजी : राज्यातील तेरा खनिज लिजांचे नूतनीकरण झालेले असले, तरी खाणी नव्याने सुरू होणे हे सर्वस्वी पर्यावरणविषयक दाखल्यांवर (ईसी) अवलंबून आहे.

पणजी : राज्यातील तेरा खनिज लिजांचे नूतनीकरण झालेले असले, तरी खाणी नव्याने सुरू होणे हे सर्वस्वी पर्यावरणविषयक दाखल्यांवर (ईसी) अवलंबून आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडून ईसी मिळाल्यानंतरच खनिज खाणी सुरू होऊ शकतील. सर्वोच्च न्यायालयात लिज नूतनीकरणाचा विषय प्रलंबित असून त्याविषयीच्या सुनावणीबाबत अनिश्चितता आहे. तेरा खनिज खाणींच्या लिजांचे नूतनीकरण केल्यानंतर आता लिज करारावर खाण सचिव पवनकुमार सेन यांच्या आज किंवा उद्या सह्या होणार आहेत. आणखी आठ खनिज लिजांचे नूतनीकरण येत्या काही दिवसांत होणार आहे. अठ्ठावीस खनिज लिजधारकांनी सरकार दरबारी मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरले असून त्यापैकी एकवीस लिजांचे नूतनीकरण करावे, असे सरकारने तत्त्वत: ठरविले आहे. तथापि, या लिजधारकांना यापुढे केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक सोपस्कार पार पाडावे लागतील. पर्यावरणविषयक दाखले दोन वर्षांपूर्वी निलंबित केले आहेत. त्याबाबत केंद्र सरकारने अजूनही कोणताच निर्णय घेतलेला नाही. राज्यातील अभयारण्यांसाठीचा बफर झोन तत्त्वत: निश्चित केला गेला तरी, त्याबाबतची अधिसूचनाही केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने अजून जारी केलेली नाही. (खास प्रतिनिधी)