शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

विद्यार्थ्यांना सहलीसाठी मोफत कदंब बस; सामूहिक जबाबदारी मोलाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:26 IST

शाळांना मिळतेय चांगली सुविधा.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : यापूर्वी विद्यार्थ्यांना खासगी बस करुन सहलीला जावे लागत होते. पण आता सरकारने सर्व सरकारी शाळांना कंदब महामंळाच्या बसेस दिल्या आहेत. 

त्यामुळे आता सरकारी शाळा आपल्या विद्यार्थ्यांना कदंब बसने सहल घडवून आणणे सोपे झाले आहे. त्यामुळे शाळांना आता खासगी बसची अडचण भासत नाही. खासगी बस केल्यावर शिक्षकांना मोठी जबाबदारी येतेच. पण वाहन चालकालाची याची माहिती देण्याची गरज आहे.

सहलीची जबाबदारी सामूहिक 

सहलीच्या बसला अपघात झाला तर जबाबदार कोण हा प्रश्न सध्या सर्वांना पडत आहे. याची जबाबदारी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांपासून सर्व संबंधित घटकांची जबाबदारी आहे. त्यामुळे मुलांना सहलीचा नेण्यात येणाऱ्या बसचा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणा एका व्यक्तीवर कशी येणार असा प्रश्न असतो. त्यामुळे सहलीला जाण्याअगोदर शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी, पालकांची परवानगी महत्वाची ठरते.

असे असते जबाबदारीचे स्वरुप

मुख्याध्यापकांनी शिक्षकांना ही जबाबदारी दिलेले असते. तसेच मुख्याध्यापकांनी बसची तपासणी करावी लागते. तसेच चालकांची योग्य ती तपासणी करावी लागते. काही चालक दारु पिऊन गाडी चालवित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका अद्भवू शकतो. या सर्वांची जबाबदारी मुख्याध्यापकांना घ्यावी लागते.

सहलीसाठी काय आवश्यक

सहलीसाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी सर्व प्रथम शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेणे गरजेचे असते. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी आवश्यक असते. विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जातात त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सुरक्षित पोहचविणे ही शिक्षकांची जबाबदारी असते. त्यामुळे शिक्षक मुलांना सहलीला घेऊन जाताना त्यांना असे असुरिक्षित ठिकाणी न सोडता त्यांची पूर्ण देखभाल करावी लागते.

 

टॅग्स :goaगोवा