शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

२४ जुलै पर्यंत निकालात काढले जातील वनहक्क दावे, व्याघ्र क्षेत्र प्रकरणात सरकारचे न्यायालयात निवेदन

By वासुदेव.पागी | Updated: June 13, 2024 16:17 IST

परिष्ठ क्रमांक ६ मध्ये वनक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी आणि अनुसिचीत जमातीच्या व इतर दावेदारांचे दावे निकालात काढण्या संबंधी सूचना होत्या.

पणजी: गोव्यात व्याघ्र संरक्षक क्षेत्रासंबंधी उच्च न्यायालयाने दिलेल्या मूदतीतच आदिवासी आणि अनुसुचित जमातीच्या लोकांचे वनहक्काचे दावे निकालात काढले जातील असे निवेदन सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दिले आहे.  

गोव्यात म्हादई क्षेत्र आणि खोतीगाव अभयारण्य पर्यंतचे वनक्षेत्र हे व्याघ्र प्रकल्प म्हणून अदिसूचित करण्याचा  उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे गोवा फाउंडेशनने न्यायालयात अवमान याचिका सादर केली होती. ही याचिका गुरूवारी सुनावणीस आली असता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याचे सांगण्यात आले. परंतु सर्वोच्च न्यायालयात केलेल्या आव्हान याचिकेत उच्च न्यायालयाच्या आदेशातील परिष्ठ क्रमांक ६ ला आव्हान देण्यात आले नसल्याचे गोवा फाउंडेशनतर्फे युक्तीवाद करताना ॲड नॉर्मा आल्वारीस यांनी सांगितले.  

परिष्ठ क्रमांक ६ मध्ये वनक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी आणि अनुसिचीत जमातीच्या व इतर दावेदारांचे दावे निकालात काढण्या संबंधी सूचना होत्या. यावर ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले की आदिवासी, अनुसिचीत जमाती आणि इतर दावेदारांचे दावे हे २४ जुलै २०२४ पर्यंत निकालात काढले जातील. हे दावे निकालात काढण्यास  उच्च न्यायालयाने  आपल्या २४ जुलै २०२३ रोजी दिलेल्या आदेशात १२ महिन्यांची मूदत दिली होती. ही मूदत २४ जुलै २०२४ रोजी संपत आहे.

टॅग्स :goaगोवा