शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

संवेदनशील क्षेत्रातील काही गावे वगळण्यासाठी पाठपुरावा: मुख्यमंत्री सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2024 07:54 IST

पंचायती, आमदारांकडून हरकती, सूचना मागवल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून काही गाव वगळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. यासंबंधी केंद्राकडून आलेले परिपत्रक स्थानिक पंचायती तसेच संबंधित आमदारांना पाठवले आहे. त्याअनुषंगाने लेखी स्वरुपात हरकती व सूचना मागवल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, '२० दिवसांचा कालावधी उलटला आहे. आणखी ४० दिवस बाकी आहेत. या मुदतीत हरकती, सूचना पाठवाव्यात, जेणेकरुन आम्ही पत्र लिहून केंद्राकडे काही गावे वगळण्याची मागणी करू. केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे यासंबंधी सातत्याने पाठपुरावा चालू असल्याचे सावंत म्हणाले.

प्राप्त माहितीनुसार मसुदा अधिसूचनेत पश्चिम घाटात जे गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केलेले आहेत, त्यातील किमान ४० गावे वगळण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. सत्तरी व सांगे तालुक्यात असे गाव जास्त प्रमाणात आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या आपल्या दिल्ली भेटीबद्दल माहिती देताना दाबोळी विमानतळ चालूच रहावा यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना घातलेले साकडे याविषयी सांगितले. याचबरोबर 'आयकांव'ची एक बैठक पुढील महिन्यात गोव्यात होणार असल्याचे ते म्हणाले.

 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत