शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील क्षेत्रातील काही गावे वगळण्यासाठी पाठपुरावा: मुख्यमंत्री सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2024 07:54 IST

पंचायती, आमदारांकडून हरकती, सूचना मागवल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून काही गाव वगळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. यासंबंधी केंद्राकडून आलेले परिपत्रक स्थानिक पंचायती तसेच संबंधित आमदारांना पाठवले आहे. त्याअनुषंगाने लेखी स्वरुपात हरकती व सूचना मागवल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, '२० दिवसांचा कालावधी उलटला आहे. आणखी ४० दिवस बाकी आहेत. या मुदतीत हरकती, सूचना पाठवाव्यात, जेणेकरुन आम्ही पत्र लिहून केंद्राकडे काही गावे वगळण्याची मागणी करू. केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे यासंबंधी सातत्याने पाठपुरावा चालू असल्याचे सावंत म्हणाले.

प्राप्त माहितीनुसार मसुदा अधिसूचनेत पश्चिम घाटात जे गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केलेले आहेत, त्यातील किमान ४० गावे वगळण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. सत्तरी व सांगे तालुक्यात असे गाव जास्त प्रमाणात आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या आपल्या दिल्ली भेटीबद्दल माहिती देताना दाबोळी विमानतळ चालूच रहावा यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना घातलेले साकडे याविषयी सांगितले. याचबरोबर 'आयकांव'ची एक बैठक पुढील महिन्यात गोव्यात होणार असल्याचे ते म्हणाले.

 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत