शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वडिलांनी मोबाईल परत घेतल्याने मुलाची आत्महत्या, स्वत:लाच दिला विजेचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 05:16 IST

डिचोली : दहावीत शिकत असलेल्या मुलाला परीक्षेत कमी गुण पडल्याने पालकांनी खडसावले व त्याच्याकडील महागडा मोबाईल परत घेतल्याने रागाच्या भरात एकाने आत्महत्या केली.

डिचोली : दहावीत शिकत असलेल्या मुलाला परीक्षेत कमी गुण पडल्याने पालकांनी खडसावले व त्याच्याकडील महागडा मोबाईल परत घेतल्याने रागाच्या भरात एकाने आत्महत्या केली. मंगळवारी शिवोलकरवाडा-मुळगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली.साईश वेर्णेकर (१५) यास पहिल्या सत्रात सर्वच विषयांमध्ये कमी गुण मिळाले होते. त्यामुळे त्याचे वडील सुनील वेर्णेकर यांना शाळेत बोलावून शिक्षकांनी तशी कल्पना दिली होती. त्यानंतर वेर्णेकर यांनी साईशचे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या साईशने सोमवारी आत्महत्या करण्याची धमकी आई-वडिलांना दिली होती; मात्र त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.मंगळवारी सकाळी मोठा भाऊ महाविद्यालयात, तर लहान भाऊ शाळेत गेला होता. आई-वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेल्याची संधी साधत साईशने विजेच्या वायरचे आवरण काढून ती स्वत:च्या डोक्याला, हातांना व पोटाला गुंडाळून घेतली. नंतर वीज प्रवाह सुरू करून शॉक लावून घेतला. संध्याकाळी साईशचे वडील घरी आल्यानंतर त्यांना जळाल्याचा वास आला. त्यांना घरात वीजप्रवाह उतरल्याचे समजताच त्यांनी मुख्य स्विच बंद केला. आतील खोलीत साईश विजेच्या झटक्याने जळालेल्या अवस्थेत त्यांना दिसला.>दुसरी आत्महत्याकाही दिवसांपूर्वी न्हावेली-साखळी येथेही एका महाविद्यालयीन युवतीने वडील मोबाईल घेऊन देत नसल्याच्या कारणाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली होती.

टॅग्स :goaगोवाSuicideआत्महत्या