शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मी एसटींचा आक्रोश व्यक्त करतोय...; मंत्री गोविंद गावडे यांनी मांडली भूमिका

By समीर नाईक | Updated: May 27, 2024 08:20 IST

लोकहिताच्या कामांना उशीर

समीर नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'अनुसूचित जाती, जमातीबाबत सरकार गंभीर नाही, हे हळूहळू स्पष्ट व्हायला लागले आहे. मी जे काही प्रेरणा दिन कार्यक्रमात बोललो, ती माझी नाराजी नाही; तर आमच्या समाजातील लोकांची नाराजी व्यक्त केली,' असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

एससी, एसटी समाजांतील लोकहिताच्या कुठल्याच गोष्टी वेळेत होत नाहीत. ज्या 'उटा' आंदोलनामुळे भाजपचे सरकार बनले, त्या लोकांच्या भावनांशी खेळू नका, एवढेच मला म्हणायचे होते, असे ते म्हणाले. 

गावडे म्हणाले, 'एससी, एसटींच्या विविध विषयांवरून मुख्यमंत्र्यांकडे दोन ते तीन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. मी पूर्वीदेखील खासगीत मुख्यमंत्र्यांना भेटून नाराजी व्यक्त केली; पण काहीच झालेले नाही. मुख्यमंत्र्यांचाही यात दोष नाही. त्यांच्याकडे अनेक खाती आहेत, त्यामुळे ते जास्त लक्ष देऊ शकत नाहीत; पण त्यांनी निर्देश दिल्यानंतर खात्याकडून त्वरित गोष्टी झाल्या पाहिजेत. पण तसे होत नाही. माझ्याकडे खाते असताना एससी, एसटींना २० दिवसांत योजनांचा लाभ मिळायचा; पण आता यासाठी महिने लागत आहेत.'

मीदेखील सरकारचा भाग आहे; पण ज्या गोष्टीची लोकांना गरज आहे, ती गोष्ट काम आहे. मिळवून देणेही माझेच सरकारच मागण्या पूर्ण करत नसेल तर लोक पुन्हा आंदोलन उभारण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, हे अडथळे आणणाऱ्याऱ्यांनी लक्षात ठेवावे,'

मंत्रिमंडळ फेरबदल अफवाच

मंत्रिमंडळ फेरबदल केवळ अफवाच आहे. यात कुणाचे राजकारण आहे आणि कोणाला याचा फायदा आहे, हे मला माहीत नाही, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले. याबाबत त्यांनी सांगितले, 'प्रदेशाध्यक्षांनी याबाबत स्पष्टीकरण देत ही केवळ अफवा असल्याचे जाहीर केले आहे. भविष्यात काहीही होवो; पण मी नेहमीच लोकांसोबत असणार आहे, हे मात्र निश्चित.' 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण