शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

मी एसटींचा आक्रोश व्यक्त करतोय...; मंत्री गोविंद गावडे यांनी मांडली भूमिका

By समीर नाईक | Updated: May 27, 2024 08:20 IST

लोकहिताच्या कामांना उशीर

समीर नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'अनुसूचित जाती, जमातीबाबत सरकार गंभीर नाही, हे हळूहळू स्पष्ट व्हायला लागले आहे. मी जे काही प्रेरणा दिन कार्यक्रमात बोललो, ती माझी नाराजी नाही; तर आमच्या समाजातील लोकांची नाराजी व्यक्त केली,' असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

एससी, एसटी समाजांतील लोकहिताच्या कुठल्याच गोष्टी वेळेत होत नाहीत. ज्या 'उटा' आंदोलनामुळे भाजपचे सरकार बनले, त्या लोकांच्या भावनांशी खेळू नका, एवढेच मला म्हणायचे होते, असे ते म्हणाले. 

गावडे म्हणाले, 'एससी, एसटींच्या विविध विषयांवरून मुख्यमंत्र्यांकडे दोन ते तीन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. मी पूर्वीदेखील खासगीत मुख्यमंत्र्यांना भेटून नाराजी व्यक्त केली; पण काहीच झालेले नाही. मुख्यमंत्र्यांचाही यात दोष नाही. त्यांच्याकडे अनेक खाती आहेत, त्यामुळे ते जास्त लक्ष देऊ शकत नाहीत; पण त्यांनी निर्देश दिल्यानंतर खात्याकडून त्वरित गोष्टी झाल्या पाहिजेत. पण तसे होत नाही. माझ्याकडे खाते असताना एससी, एसटींना २० दिवसांत योजनांचा लाभ मिळायचा; पण आता यासाठी महिने लागत आहेत.'

मीदेखील सरकारचा भाग आहे; पण ज्या गोष्टीची लोकांना गरज आहे, ती गोष्ट काम आहे. मिळवून देणेही माझेच सरकारच मागण्या पूर्ण करत नसेल तर लोक पुन्हा आंदोलन उभारण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, हे अडथळे आणणाऱ्याऱ्यांनी लक्षात ठेवावे,'

मंत्रिमंडळ फेरबदल अफवाच

मंत्रिमंडळ फेरबदल केवळ अफवाच आहे. यात कुणाचे राजकारण आहे आणि कोणाला याचा फायदा आहे, हे मला माहीत नाही, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले. याबाबत त्यांनी सांगितले, 'प्रदेशाध्यक्षांनी याबाबत स्पष्टीकरण देत ही केवळ अफवा असल्याचे जाहीर केले आहे. भविष्यात काहीही होवो; पण मी नेहमीच लोकांसोबत असणार आहे, हे मात्र निश्चित.' 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण