शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

"साक्षात देव जरी आला तरीही 100 टक्के सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत"

By हेमंत बावकर | Updated: October 31, 2020 19:46 IST

Government jobs: बिहार निवडणुकीत प्रत्येक पक्ष सरकारी नोकरी देण्याची आश्वासने देत आहे. आधी राजदच्या आश्वासनावर टीका करणाऱ्या भाजपानेच आपणही नोकऱ्या देऊ असे सांगत लाखांमध्ये आकडा जाहीर केला आहे.

पणजी : देशात आधीच बेरोजगारी त्यात कोरोना महामारीमुळे ज्यांना रोजगार होते त्यांनाही नोकऱ्या, कामधंदे गमावून बसावे लागण्याची वेळ आली आहे. यामुळे सरकारी नोकऱ्यांकडे पहिल्यापासूनच अनेकांचा ओढा असतो. सरकारी नोकऱ्यांवर लक्ष ठेवून असलेल्या तरुणांना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजावले आहे. 

बिहार निवडणुकीत प्रत्येक पक्ष सरकारी नोकरी देण्याची आश्वासने देत आहे. आधी राजदच्या आश्वासनावर टीका करणाऱ्या भाजपानेच आपणही नोकऱ्या देऊ असे सांगत लाखांमध्ये आकडा जाहीर केला आहे. या काळात भाजपाच्याच दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्य़ांचे वक्तव्य आले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज 'स्वयंपूर्ण मित्र' योजनेचे उद्घाटन केले. यानंतर ते ग्रामपंचायत प्रतिनिधींशी वेब कॉन्फरन्सद्वारे बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वांनाच सरकारी नोकऱ्या मिळू शकत नाहीत, असे सांगितले. 

उद्या जर देव मुख्यमंत्री बनून आला तरीही तो सर्वांना सरकारी नोकरी देऊ शकत नाही, असे सावंत म्हणाले. 'स्वयंपूर्ण मित्र' योजनेतून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेद्वारे गॅझेटेड अधिकारी ग्राम पंचायतींचा दौरा करतील, तसेच खालच्या स्तरापर्यंत सरकारी योजन बनविण्याचे काम करतील. गावात उपलब्ध साधनांचाही अभ्यास केला जाणार आहे. यावरून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

गोव्यामध्ये बेरोजगारी एक मोठी समस्या बनली आहे. येथे बेरोजगारी दर 15.4 टक्के आहे. सावंत यांनी सांगितले की राज्यातील बेरोजगारांना दरमहा आठ ते दहा हजार रुपये रोजगार मिळायला हवा. राज्यात अनेक रोजगार आहेत मात्र, ते बाहेरील राज्यातील लोक मिळवत आहेत. यामुळे गावांतील बेरोजगारांना नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत