शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

शैक्षणिक धोरण भारत केंद्रित असावे

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

पणजी : देशाचे शैक्षणिक धोरण हे भारत केंद्रित असावे, असे मत विद्या भारती संस्थेचे अखिल भारतीय सचिव अवनिश भटनागर यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पणजी : देशाचे शैक्षणिक धोरण हे भारत केंद्रित असावे, असे मत विद्या भारती संस्थेचे अखिल भारतीय सचिव अवनिश भटनागर यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आतापर्यंत भारत केंद्रित शैक्षणिक धोरण असे कधी बनविण्याचा प्रयत्नच झाला नाही. भारतीयत्वाची जोड असलेले आणि भारतीयत्व मूळ असलेले शैक्षणिक धोरण तयार करण्याची गरज आहे. अद्ययावत व आधुनिकतेची कास धरतानाच शिक्षणाची पाळेमुळे मात्र या देशातील मातीत रुजलेली पाहिजेत. येथील इतिहास, राष्ट्रपुरुष यांच्याबद्दल नवीन पीढीला माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा जागतिकीकरणाच्या युगात आपली ओळख आपणच हरवून बसू, असे ते म्हणाले. शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. विद्याभारती शिक्षण पद्धती अशा प्रकारच्या शैक्षणिक सूत्रांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यासारख्या राज्यात अनेक शिक्षण संस्था, व्यवस्था निकाल केंद्रित झाल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी निदान चर्चा तरी सुरू झाली, ही समाधानाची बाब आहे. शिक्षण व्यवस्था करणे, हे पैसे कमावण्यासाठीचे माध्यम असे विद्याभारती मानत नाही. गोव्यातही विद्याभारतीचे काम याच तत्त्वावर व योग्य पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस विद्याभारतीचे क्षेत्रीय पदाधिकारी दिलीप बेतकीकर उपस्थित होते. संस्थेच्या गोव्यात शिशुवाटिका, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळाही चालू आहेत. (प्रतिनिधी)