शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गोव्यात खनिजाच्या इ-लिलावांचा फज्जा; अल्प प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 19:40 IST

केवळ ७ टक्केच विकले गेले

पणजी : गोव्यातील खाणी सुरु करा असा रेटा खाण व्यावसायिक तसेच सरकारकडून लावला जात असला तरी प्रत्यक्षात खनिजाला मागणी नाही. लीज क्षेत्रे, बंदर, जेटींवर असलेल्या खनिजाच्या इ लिलांवास अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून विक्रीस काढलेल्या खनिजापैकी केवळ ७ टक्के विकले गेले. लॉकडाउनमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आधीच आर्थिक मंदी आहे शिवाय आता पावसाळा सुरु होणार असल्याने निर्यातही शक्य होणार नाही. खाण खात्याने २७ मे रोजी २0 लाख ५0 हजार टन खनिज इ लिलांवात विकायला काढले होते. पैकी केवळ १ लाख ७0 हजार टन विकले गेले. एकूण १३ खाण कंपन्यांनी या इ लिलांवात भाग घेतला. पाळी, रिवण, कुळें, अडवलपाल येथे ५८ पासून ६५ ग्रेडपर्यंतचे खनिज भूखंडांमध्ये ठेवलेले आहे. जेटींवर तसेच वेगवेगळ्या भूखंडांमध्ये असलेले हे लोहखनिज २0१२ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारी मालकीचे बनलेले आहे आणि सरकार त्याचा वेळोवेळी इ लिलाव करीत आहे. वेगवेगळ्या जेटींवर आणि भूखंडांवर १५ दशलक्ष टन खनिज आहे.  गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या खनिजाच्या इ लिलावांत ५0 लाख ३0 हजार टन खनिजापैकी केवळ ३२ टक्के खनिजमाल विकला गेला. दरम्यान, रॉयल्टी भरलेले सुमारे १0 लाख ५0 हजार टन खनिज आहे. या खनिजाची वाहतूक खाण कंपन्यांनी सुरु केलेली आहे. तसेच सुमारे ७0 लाख ७0 हजार टन खनिज असे आहे, ज्याची रॉयल्टी भरलेली नाही.