शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पर्यटक बुडाल्यास दृष्टी संस्थेला दंड ठोठावू : बाबू आजगावकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 19:45 IST

जीवरक्षकांच्या वेतनाच्या किंवा अन्य मागण्यांच्या वादाशी सरकारचा संबंध येत नाही. किनाऱ्यांवर जीवरक्षक बुडू नयेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी दृष्टी या जीवरक्षकांच्या कंत्रटदार कंपनीवर आहे.

पणजी : जीवरक्षकांच्या वेतनाच्या किंवा अन्य मागण्यांच्या वादाशी सरकारचा संबंध येत नाही. किनाऱ्यांवर जीवरक्षक बुडू नयेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी दृष्टी या जीवरक्षकांच्या कंत्रटदार कंपनीवर आहे. यापुढे पर्यटक बुडण्याची घटना घडली तर सरकार दृष्टीकडून दंड आकारेल, असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी येथे सांगितले.

लोकमतशी बोलताना आजगावकर म्हणाले, की सरकारने दृष्टी यंत्रणेला देण्यात आले आहे. जीवरक्षकांची गाऱ्हाणी काहीही असली तरी, तो विषय कंत्रटदार कंपनीच्या अधिकार क्षेत्रत येतो. किनाऱ्यांवर जीवरक्षक ठेवणे हे दृष्टीचे काम आहे. ती यंत्रणा ते काम करत आहे. अनेक पर्यटकांना वाचविलेही जात आहे. तथापि, पर्यटक बुडू लागले तर, यापुढे दृष्टीला दंड ठोठवला जाईल.

काँग्रेस भ्रष्ट पक्ष

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व प्रवक्ते अलिकडे वारंवार आजगावकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्याविषयी आजगावकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसचे आरोप निराधार आहेत. काँग्रेस हा जगातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. त्या पक्षाच्या नेत्यांना बोलण्याचा अधिकारच राहिलेला नाही. अनावश्यक टीका करणारे प्रेस नोट्स काढत राहणो हाच काँग्रेसचा कार्यक्रम सध्या शिल्लक राहिला आहे, असे आजगावकर म्हणाले. 

काँग्रेसची राजवट असताना पर्यटन खाते जसे चालत होते, तसे आता चालत नाही. आता सर्व काही पारदर्शक आहे. निविदा भरताना आम्ही पारदर्शक पद्धतीचा अवलंब करतो. विधानसभेत प्रत्येक गोष्टीवर व्यापक चर्चा झाली आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करून काँग्रेसचे नेते निराशा दाखवून देतात. बऱ्याच काळापासून काँग्रेसला सत्तेबाहेर रहावे लागल्याने तुमची निराशा कुणालाही समजू शकते, असे आजगावकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :tourismपर्यटनgoaगोवा