शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'महानिरीक्षक गर्गवर गुन्हा का नाही, गोवा पोलिसांची दुटप्पी भूमिका उघड' - मुन्नालाल हलवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 20:53 IST

जर पोलीस  खरोखरच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करी असेल आणि कर्तव्य दक्ष असतील तर एसीबीकडून गुन्हा दखल करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतरही लाचखोर पोलीस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांच्या विरोधात गुन्हा का नोंदविण्यात आला नाही? असा प्रश्न तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांनी पोलिसांना केला आहे.

पणजी: जर पोलीस  खरोखरच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करी असेल आणि कर्तव्य दक्ष असतील तर एसीबीकडून गुन्हा दखल करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतरही लाचखोर पोलीस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांच्या विरोधात गुन्हा का नोंदविण्यात आला नाही? असा प्रश्न तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांनी पोलिसांना केला आहे. सुदिर सुक्त प्रकरणात गुन्हा नोंद केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रश्न केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा सोयीस्करपणे आपल्याला हवा तसा वापरणे पोलिसांनी चालविले आहे. सुनिल गर्गविरोधात लाचखोरीचे सर्व पुरावे पोलीसांना सादर करण्यात आले आहेत. व्हिडीओ आणि आॅडिओही सादर करण्यात आला आहे. त्यात गुन्हा नोंद करण्यासाठी गर्ग पैसे मागताना दिसत आहेत आणि त्यांचा आवजही स्पष्टपणे ऐकू येत आहे. एसीबीकडून या प्रकरणात तपास करून प्राथमिक अहवालही सादर करण्यात आला आहे.

या अहवालात या प्रकरणात प्राथमिक पुरावे सापडल्याचे म्हटले आहे आणि गुन्हा नोंद करण्यात यावा अशी शिफारस एसीबीकडून करण्यात आली आहे. असे असतानाही पोलीस खाते गप्प का आणि केवळ सुदिर सुक्ताच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा निर्वाळा का देत आहेत याचे स्पष्टीकरणही पोलिसांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. गर्ग हे पोलीस अधिकारी आणि त्यातही आयपीएस असल्यामुळे त्यांना पाठिशी घातले जात आहे काय असा प्रश्न त्यांना करण्यात आला.

टॅग्स :goaगोवा