शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पाला राणेंचा विरोध; म्हादई अभयारण्य राखीव करण्याची गरज नसल्याचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 12:51 IST

आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयात आमची बाजूसू द्या, रा भक्कम आहे. जैसे थे स्थिती अखीव व्याघ्र क्षेत्र वगैरे काही करण्याची गरज नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः म्हादईप्रश्नी काल झालेल्या सभागृह समितीच्या बैठकीत म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्याचा विषय आला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी म्हादईला व्याघ्र संरक्षित क्षेत्र करण्याची गरज नाही, असे मत मांडले.

आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयात आमची बाजूसू द्या, रा भक्कम आहे. जैसे थे स्थिती अखीव व्याघ्र क्षेत्र वगैरे काही करण्याची गरज नाही. गोव्यात वाघ नाहीत म्हादईत येणारे वाघ कर्नाटकातून येतात आणि परत जातात. म्हादईचा विषय हा कोणा एका पक्षाचा विषय नव्हे, सर्वानीच म्हादई वाचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत त्यात राजकारण आणू नये, म्हादईचे पाणी वळविल्यास त्याचा सर्वात जास्त फटका सत्तरी तालुक्याला बसणार आहे. 

म्हादईचे पाणी कर्नाटकच्या भीमगड अभयारण्यातून खाली उतरते आणि गोव्याच्या दोन अभयारण्यांमधून वाहते. हे पाणी कर्नाटकला आम्ही वळवू देता कामा नये, एवढेच पाहावे. सल्लागार समिती स्थापन करून त्यावर पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, निर्मला सावंत व इतरांना घ्यावे या प्रस्तावाबाबत विचारले असता यासंबंधी काय तो निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, असे त्या म्हणाल्या.

म्हादई पाणीप्रश्नी तज्ज्ञ समितीद्वारे अहवाल तयार करू: सुभाष शिरोडकर

सभागृह समितीच्या बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, या बैठकीत अनेक मौल्यवान सूचना आल्या. नव्या आमदारांनीही काही माहिती दिली. पुढील पंधरा ते वीस दिवसात म्हादईबाबतीत एकूण विश्लेषण करून अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार किवा तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल. तसा अधिकार सभागृह समितीला आहे. म्हादईच्या बाबतीत आम्ही प्रशासकीय आणि न्यायालयीन स्तरावरही लढा देत आहोत. विधानसभेत सविस्तर चर्चा करता येत नाही. सभागृह समितीच्या बैठकीत सखोल चर्चा विनिमय करता येतो. त्यामुळे समिती महत्त्वाची आहे. आमदारांनी मांडलेली मते विचारात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा