शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

२०४० पर्यंत गोवा कार्बनमुक्त करू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 11:29 IST

सौरऊर्जा पॅनलसाठी सरकारकडून ५० टक्के अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : २०४० पर्यंत गोवा कार्बनमुक्त बनवण्याचे ध्येय आहे. त्यादिशेने सरकार पावले उचलत असून, अक्षय ऊर्जेला चालना देत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने गोवा सरकाने इंडियन ऑइलसोबत सामंजस्य करार केला आहे. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत वीजमंत्री सुदिन ढवळीकर, इंडियन ऑइलचे अधिकारी एस. एम. वैद्य, गेडाचे संचालक स्टीफन फर्नांडिस, सुजॉय चौधरी, शंतनू गुप्ता, गोवा सरकारचे अधिकारी संजीत रॉड्रिग्स उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, कार्बनमुक्त देश करण्याचे केंद्राने २०५० हे उद्दिष्ट ठेवले आहे. गोवा सरकारने मात्र ते दहा वर्षांनी कमी करून २०४० हे ठरवले आहे. त्यानुसार राज्यात अक्षय ऊर्जा अर्थात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यावर भर आहे. घरावर तसेच आपल्या इमारतीवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी सरकार ५० टक्के अनुदान देत आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. कार्बनमुक्त राज्याचे ध्येय साधण्यासाठी लोकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कराराचा लाभ...

इंडियन ऑइलसोबत केलेल्या करारानुसार त्यांच्या प्रत्येक पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, प्लास्टिकपासून टिकाऊ साहित्य तयार करणे, वातावरणातील कार्बनची पातळी घटवण्यासाठी १० हजार झाडांची लागवड करणे, आदींचा यात समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत