शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अरबी समुद्रात ओख्खी चक्रीवादळ पोहचले, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 20:11 IST

भारतीय महासागरात कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला चक्रीवादळ निर्माण झाले असून ते वेगाने अरबी समुद्रातून लक्ष्यद्वीप द्वीपसमूहांच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाला ओख्खी हे नावही पडले आहे. 

पणजी: भारतीय महासागरात कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला चक्रीवादळ निर्माण झाले असून ते वेगाने अरबी समुद्रातून लक्ष्यद्वीप द्वीपसमूहांच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाला ओख्खी हे नावही पडले आहे. तिरुअनंतपुरमच्या दक्षिणेला ७० किलोमीटरवर तर कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला तितक्याच अंतरावर ओख्खी चक्रीवादळ पोहोचले आहे. ताशी ९० ते १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने किना-याच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत हे  चक्रीवादळ सरकत असल्यामुळे केरळ किनारपट्टी व तामिळनाडू किनारपट्टीवर वादळी वा-यासह जोरदार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. ओख्खी चक्रीवादळाची गती गुरूवारी रात्री ११.३० वाजता ताशी ९० ते १०० किलोमीटर इतकी होती. शुक्रवारी ते आणखी गतीमान होऊन ताशी ११० ते १२० किलोमीटर वेग धरू शकते. तर शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी सकाळी हे चक्रीवादळ सर्वात अधिक धोकादायक ठरू शकते. ताशी १३० किलोमीटर पर्यंतत्याचा वेग वाढू शकतो असे हवामान खात्याच्या गुरूवारच्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. गोव्यात या वादळाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार नसला तरी जोराचा वारा सुटू शकतो. तसेच पावसाच्या सरीही कोसळू शकतात. समुद्र खवळलेला असल्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाणे धोकादायक ठरू शकते. हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :goaगोवा