शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

coronavirus: गोव्यात आठ हजार कोरोनाग्रस्तांचे घरीच आयसोलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 12:24 IST

घरी राहणा-या कोविडग्रस्तांची एकूण संख्या सोमवारपर्यंत 7 हजार 680 होती. मंगळवारी ही संख्या आठ हजार झाली आहे. सोमवारी 359 कोविडग्रस्त व्यक्तींनी घरी राहणो पसंत केले.

पणजी - कोविडची लागण झाली तरी, जर ताप किंवा तत्सम लक्षणो नसतील तर घरीच राहणो योग्य असा विचार करून राज्यातील एकूण सुमारे आठ हजार कोविडग्रस्त सध्या घरीच राहणो पसंत करत आहेत. काढा पिणो व अन्य उपाययोजना अशा रुग्णांकडून केली जाते. रोज सरासरी तीनशे कोविडग्रस्त घरी राहण्यासाठी शासकीय यंत्रणोकडून परवानगी मिळवत आहेत. सहसा परवानगी नाकारली जात नाही. काहीवेळा परवानगी उशिरा मिळते, असाही अनुभव कोविडग्रस्त सांगतात.घरी राहणा-या कोविडग्रस्तांची एकूण संख्या सोमवारपर्यंत 7 हजार 680 होती. मंगळवारी ही संख्या आठ हजार झाली आहे. सोमवारी 359 कोविडग्रस्त व्यक्तींनी घरी राहणो पसंत केले. रविवारी 212 व्यक्तींनी होम आयसोलेशन स्वीकारले. 5 सप्टेंबर रोजी 405 कोविडग्रस्त घरी राहिले. 4 रोजी 270 कोविडग्रस्तांनी होम आयसोलेशन स्वीकारले. 3 रोजी 449 कोविडग्रस्तांना घरी राहण्यास परवानगी मिळाली. अशा कोविडग्रस्तांची एकूण संख्या  3 र्पयत 6 हजार 434 होती.कोविड निगा केंद्रात जाऊन राहणे आता कोविडग्रस्तांना आवडत नाही. जर शरीराला काही त्रास होऊ लागला तरच काहीजण कोविड निगा केंद्रात जातात किंवा इस्पितळात उपचारांसाठी जातात. जर दिवसाला एकूण पाचशे कोविडग्रस्त आढळले तर त्यापैकी साडेतीनशे तरी होम आयसोलेशन स्वीकारतात. जर चारशे कोविडग्रस्त आढळले तर त्यापैकी सव्वा दोनशे तरी होम आयसोलेशन स्वीकारतात अशा प्रकारचा सर्वसाधारण निष्कर्ष आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधील आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर काढता येतो.दरम्यान, आरोग्य खात्याने गेल्या काही दिवसांत कोविड चाचण्यांची संख्याच कमी केल्याने कोविडग्रस्त कमी संख्येने आढळू लागले आहेत. ज्या दिवशी सहाशे व सातशे कोविडग्रस्त आढळले होते तेव्हा दोन ते अडिच हजारांच्या चाचण्या केल्या गेल्या होत्या. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांत प्रत्येकी अकराशे ते बाराशे एवढय़ाच कोविड चाचण्या करण्यात आल्या. कोविडग्रस्तांची संख्या कमी दिसावी म्हणून चाचण्या कमी करणे योग्य नव्हे असे खासगी क्षेत्रातील काही डॉक्टरांना वाटते. काही लोक सध्या कोणतीच कोविड लक्षणे दिसत नसतील तर चाचणी करून घेत नाहीत. घरात एखादा कोविडग्रस्त आढळला तरी, त्या घरातील अन्य सदस्य स्वत:हून चाचणी करून घेण्यास येत नाहीत. ताप वगैरे आला तर मग कोविड चाचणी करूया अशी भूमिका घेतली जाते.रुग्णांनी ताप आल्यानंतर तीन दिवसांच्या आत इस्पितळात येऊन उपचार सुरू करणो गरजेचे असते. ज्यांना अन्य आजार असतात, त्यांनी तर कोविडची बाधा होताच व ताप आल्याचे दिसून येताच तीन दिवसांच्या आत उपचार सुरू करायलाच हवेत असे गोमेकॉच्या डॉक्टरांचेही म्हणणो आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांच्या मते गेल्या काही दिवसांत अनेक बळी हे रुग्ण ऐनवेळी इस्पितळात आल्याने झाले आहेत. आठ दिवस अंगावर ताप काढल्यानंतर मग श्वास घेण्यास त्रस होऊ लागताच अनेकजण इस्पितळात धाव घेतात व त्यामुळे काहीजण चोवीस तासांतही इस्पितळात मरण पावतात असे राणो यांचे म्हणणो आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा