शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

केंद्राच्या खाण लिलाव प्रस्तावाकडे कानाडोळा

By admin | Updated: October 11, 2014 01:36 IST

पणजी : देशभरातील खनिज खाणींच्या लिजांचा लिलाव केला जावा म्हणून केंद्र सरकार माइन्स अ‍ॅण्ड मिनरल्स (विकास व नियमन) कायद्यात दुरुस्ती करू पाहात असले,

पणजी : देशभरातील खनिज खाणींच्या लिजांचा लिलाव केला जावा म्हणून केंद्र सरकार माइन्स अ‍ॅण्ड मिनरल्स (विकास व नियमन) कायद्यात दुरुस्ती करू पाहात असले, तरी गोवा सरकारने मात्र त्या प्रयत्नांकडे कानाडोळा करण्याचेच धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकारचा कायदा येण्यापूर्वी खनिज लिजांचे नूतनीकरण करण्यावर व पुन्हा जुन्या कंपन्यांनाच लिजेस बहाल करण्यावर सरकार ठाम आहे. त्या दृष्टीने प्रक्रियाही सुरू झाली आहे. माइन्स अ‍ॅण्ड मिनरल्स विकास व नियमन दुरुस्ती विधेयकाचा मसुदा नव्याने तयार करण्यासाठी केंद्रीय खाण मंत्रालय समिती स्थापन करत आहे. खाणमंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी विविध राज्यांची चर्चा झाली असून त्यांच्याकडे बऱ्याच सूचना आल्या आहेत. कोळसा वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निवाडा आला, त्या निवाड्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व खनिज खाणींचा लिलाव पुकारावा व त्यासाठीच एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करावी, असे तोमर यांनी तत्त्वत: ठरविले आहे. सध्या एमएमडीआर कायद्यात तरतूद नसल्याने आम्ही लिजांचा लिलाव करत नाही, अशा प्रकारची सोयीस्कर भूमिका गोवा सरकारने घेतली आहे. तोमर यांची गोव्यासह कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड येथील सरकारांशी प्राथमिक चर्चा झाली आहे, अशी माहिती मिळाली. लिलावासाठी अगोदर खनिज खाणींच्या लिजची मूळ रक्कम निश्चित करावी लागते. ती किंमत निश्चित करण्यासाठी अगोदर कोणत्या लिज क्षेत्रात किती खनिज माल मिळू शकतो, हे कळणे गरजेचे असते. या तांत्रिक अडचणीवरही मात करण्याची सूचना तोमर यांनी अधिकाऱ्यांना दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकार देशभरातील खाणींच्या लिजांचा लिलाव करू पाहात असेल, तर ते स्वागतार्हच आहे; (पान २ वर)