शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मुख्यमंत्रीपद मिरवण्यासाठी नव्हे जनसेवेसाठी : प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 15:21 IST

पाच वर्षांचा कालावधी पूर्ण

डिचोली/ विशांत वझे जेव्हा  सामान्य कार्यकर्ता  मुख्यमंत्री  होतो  तेव्हा   सर्वसामान्य  जनतेच्या  भावना  खऱ्या अर्थाने स म जु  शकतो. मुख्यमंत्री  पद  हे   मिरवण्यासाठी  नसून  जन सेवेसाठी  आहे. पाच वर्ष  पूर्ण करण्याचा  अनुभव  विलक्षण  असून  अनेक क्षेत्रात  यश  मिळतेय  याचे समाधान  आहे. पहिल्या  दोन   वर्षात  भिवपाची  गरज ना  चा  नारा  आज  टेक  लाईन  ठरली आहे . मोदीजी च्या नेतृत्वाखाली पाच वर्ष मुख्यमंत्री  पदाची जबाबदारी सांभाळताना  जनतेचे प्रश्न सोडवता आले याचे समाधान आहेअसे मुख्यमंत्रीडॉ प्रमोद  सावंत यांनी  स्पष्ट केले.

राज्यात सलगपाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कार्यात असताना अनेक अनुभव आले.सुरवातीच्या काळातील कोविद् मुळे खूप आव्हाने स्वीकारावी लागली .  त्यावर यशस्वी  मात करताना स्वयंपूर्ण गोवा चां नारा दिला अनेक नवे बदल आणले प्रशासन, अनुशासन, व एकूणच सर्व क्षेत्रात आज बदल दिसून येत आहे.देशात  मजबूत सुरक्षा असलेले मोदींचे नेतृत्व तसेच राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार या मुळे डबल इंजिन ने राज्यात पायाभूत व मानवी विकासात मोठी झेप घेतली जनतेला काय अपेक्षित आहे याचा सारासार विचार करून निर्णय घेतले त्याचे सकारात्मक परिणाम समोर येताना  अनेक क्षेत्रात विकासाला चालना मिळाली सर्व घटकांना सामावून घेण्याचे कार्य करता आले.

  हे  मोठे समाधान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले .पुन्हा एकदा देशात भाजप चे सरकार स्थापन होणार असून पंतप्रधान मोदिजी देशाची धुरा सांभाळतील  गोव्याच्या दोन्ही जागा भाजप जिकणार असा विश्वास डॉ सावंत यांनी व्यक्त करताना अज पर्यंत मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचे निश्चित समाधान असल्याचे सांगताना राज्याला अजूनही मोठी उंची गाठायची असून सर्वांच्या सहकार्यानेच हे कार्य पुढे न्यायचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद   सावंत यांनी स्पष्ट केले.

साखळी मतदार संघात जिल्हा निधीतून एक कोटी रुपये विकास योजनांचा  शुभारंभ डॉ सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी  जिल्हा अध्यक्ष सिद्धेश नाईक ,गोपाळ  सूर्लक र, रश्मी देसाई आनंद काणेकर विश्रांतीसूर्लिकर, कृष्णा गावस आदी उपस्थित होते.

पूर्वीचे काँग्रेस सरकार हे घोटाळे करण्यासाठी प्रसिद्ध होत .आता भाजप सरकार ने विकासाचा ध्यास घेत   देश राज्य व प्रत्येक  गावसाठी विकासाला चालना देत नवी क्रांती घडवण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सागितले.