शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मुख्यमंत्रीपद मिरवण्यासाठी नव्हे जनसेवेसाठी : प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 15:21 IST

पाच वर्षांचा कालावधी पूर्ण

डिचोली/ विशांत वझे जेव्हा  सामान्य कार्यकर्ता  मुख्यमंत्री  होतो  तेव्हा   सर्वसामान्य  जनतेच्या  भावना  खऱ्या अर्थाने स म जु  शकतो. मुख्यमंत्री  पद  हे   मिरवण्यासाठी  नसून  जन सेवेसाठी  आहे. पाच वर्ष  पूर्ण करण्याचा  अनुभव  विलक्षण  असून  अनेक क्षेत्रात  यश  मिळतेय  याचे समाधान  आहे. पहिल्या  दोन   वर्षात  भिवपाची  गरज ना  चा  नारा  आज  टेक  लाईन  ठरली आहे . मोदीजी च्या नेतृत्वाखाली पाच वर्ष मुख्यमंत्री  पदाची जबाबदारी सांभाळताना  जनतेचे प्रश्न सोडवता आले याचे समाधान आहेअसे मुख्यमंत्रीडॉ प्रमोद  सावंत यांनी  स्पष्ट केले.

राज्यात सलगपाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कार्यात असताना अनेक अनुभव आले.सुरवातीच्या काळातील कोविद् मुळे खूप आव्हाने स्वीकारावी लागली .  त्यावर यशस्वी  मात करताना स्वयंपूर्ण गोवा चां नारा दिला अनेक नवे बदल आणले प्रशासन, अनुशासन, व एकूणच सर्व क्षेत्रात आज बदल दिसून येत आहे.देशात  मजबूत सुरक्षा असलेले मोदींचे नेतृत्व तसेच राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार या मुळे डबल इंजिन ने राज्यात पायाभूत व मानवी विकासात मोठी झेप घेतली जनतेला काय अपेक्षित आहे याचा सारासार विचार करून निर्णय घेतले त्याचे सकारात्मक परिणाम समोर येताना  अनेक क्षेत्रात विकासाला चालना मिळाली सर्व घटकांना सामावून घेण्याचे कार्य करता आले.

  हे  मोठे समाधान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले .पुन्हा एकदा देशात भाजप चे सरकार स्थापन होणार असून पंतप्रधान मोदिजी देशाची धुरा सांभाळतील  गोव्याच्या दोन्ही जागा भाजप जिकणार असा विश्वास डॉ सावंत यांनी व्यक्त करताना अज पर्यंत मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचे निश्चित समाधान असल्याचे सांगताना राज्याला अजूनही मोठी उंची गाठायची असून सर्वांच्या सहकार्यानेच हे कार्य पुढे न्यायचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद   सावंत यांनी स्पष्ट केले.

साखळी मतदार संघात जिल्हा निधीतून एक कोटी रुपये विकास योजनांचा  शुभारंभ डॉ सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी  जिल्हा अध्यक्ष सिद्धेश नाईक ,गोपाळ  सूर्लक र, रश्मी देसाई आनंद काणेकर विश्रांतीसूर्लिकर, कृष्णा गावस आदी उपस्थित होते.

पूर्वीचे काँग्रेस सरकार हे घोटाळे करण्यासाठी प्रसिद्ध होत .आता भाजप सरकार ने विकासाचा ध्यास घेत   देश राज्य व प्रत्येक  गावसाठी विकासाला चालना देत नवी क्रांती घडवण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सागितले.