शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

मुख्यमंत्रीपद मिरवण्यासाठी नव्हे जनसेवेसाठी : प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 15:21 IST

पाच वर्षांचा कालावधी पूर्ण

डिचोली/ विशांत वझे जेव्हा  सामान्य कार्यकर्ता  मुख्यमंत्री  होतो  तेव्हा   सर्वसामान्य  जनतेच्या  भावना  खऱ्या अर्थाने स म जु  शकतो. मुख्यमंत्री  पद  हे   मिरवण्यासाठी  नसून  जन सेवेसाठी  आहे. पाच वर्ष  पूर्ण करण्याचा  अनुभव  विलक्षण  असून  अनेक क्षेत्रात  यश  मिळतेय  याचे समाधान  आहे. पहिल्या  दोन   वर्षात  भिवपाची  गरज ना  चा  नारा  आज  टेक  लाईन  ठरली आहे . मोदीजी च्या नेतृत्वाखाली पाच वर्ष मुख्यमंत्री  पदाची जबाबदारी सांभाळताना  जनतेचे प्रश्न सोडवता आले याचे समाधान आहेअसे मुख्यमंत्रीडॉ प्रमोद  सावंत यांनी  स्पष्ट केले.

राज्यात सलगपाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कार्यात असताना अनेक अनुभव आले.सुरवातीच्या काळातील कोविद् मुळे खूप आव्हाने स्वीकारावी लागली .  त्यावर यशस्वी  मात करताना स्वयंपूर्ण गोवा चां नारा दिला अनेक नवे बदल आणले प्रशासन, अनुशासन, व एकूणच सर्व क्षेत्रात आज बदल दिसून येत आहे.देशात  मजबूत सुरक्षा असलेले मोदींचे नेतृत्व तसेच राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार या मुळे डबल इंजिन ने राज्यात पायाभूत व मानवी विकासात मोठी झेप घेतली जनतेला काय अपेक्षित आहे याचा सारासार विचार करून निर्णय घेतले त्याचे सकारात्मक परिणाम समोर येताना  अनेक क्षेत्रात विकासाला चालना मिळाली सर्व घटकांना सामावून घेण्याचे कार्य करता आले.

  हे  मोठे समाधान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले .पुन्हा एकदा देशात भाजप चे सरकार स्थापन होणार असून पंतप्रधान मोदिजी देशाची धुरा सांभाळतील  गोव्याच्या दोन्ही जागा भाजप जिकणार असा विश्वास डॉ सावंत यांनी व्यक्त करताना अज पर्यंत मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचे निश्चित समाधान असल्याचे सांगताना राज्याला अजूनही मोठी उंची गाठायची असून सर्वांच्या सहकार्यानेच हे कार्य पुढे न्यायचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद   सावंत यांनी स्पष्ट केले.

साखळी मतदार संघात जिल्हा निधीतून एक कोटी रुपये विकास योजनांचा  शुभारंभ डॉ सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी  जिल्हा अध्यक्ष सिद्धेश नाईक ,गोपाळ  सूर्लक र, रश्मी देसाई आनंद काणेकर विश्रांतीसूर्लिकर, कृष्णा गावस आदी उपस्थित होते.

पूर्वीचे काँग्रेस सरकार हे घोटाळे करण्यासाठी प्रसिद्ध होत .आता भाजप सरकार ने विकासाचा ध्यास घेत   देश राज्य व प्रत्येक  गावसाठी विकासाला चालना देत नवी क्रांती घडवण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सागितले.