शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा - क्लॉड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 21:09 IST

पणजी : खनिज लिज नूतनीकरणाचा निर्णय हा खासगी हितासाठी जेव्हा घेतला जातो तेव्हा मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मनोहर पर्रीकर यांना अधिकार राहत नाही. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. क्लॉड अल्वारीस यांनी प्रथमच जाहीरपणो केली आहे.

पणजी : खनिज लिज नूतनीकरणाचा निर्णय हा खासगी हितासाठी जेव्हा घेतला जातो तेव्हा मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मनोहर पर्रीकर यांना अधिकार राहत नाही. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. क्लॉड अल्वारीस यांनी प्रथमच जाहीरपणो केली आहे. अल्वारीस हे सातत्याने बेकायदा खाण धंदा व लिज नूतनीकरणाविरुद्ध कायद्याची लढाई लढत आले व आता ते सर्वोच्च न्यायालयातही जिंकले.

सरकारने गोव्याचे आणि गोव्याच्या समाजाचे हित न पाहता लिज नूतनीकरणावेळी काही ठराविक कुटुंबांचे हित पाहिले अशी टीका अल्वारीस यांनी केली आहे. अल्वारीस यांनी बुधवारी सायंकाळी प्रसिद्धी पत्रक जारी केले व एसआयटीने खाण घोटाळ्य़ाशी निगडीत गोवा फाऊंडेशनची तक्रार प्रथम सीबीआयकडे द्यावी व मग दक्षता खात्याकडे द्यावी अशी मागणी अल्वारीस यांनी केली आहे. लीज नूतनीकरणासारखे निर्णय हे केवळ चुकीचेच किंवा बेकायदाच ठरले नाहीत तर ते निर्णय खासगी हितासाठी केल्याचे स्पष्ट झाले आहे असे अल्वारीस यांनी म्हटले आहे. लीज नूतनीकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हायला हवी, असे अल्वारीस यांनी म्हटले आहे. 

नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करून स्वत:च्या खिशात ती लुट भरणा-या कंपन्यांविरुद्ध दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालय हेच एकमेव आशास्थान आहे, हे न्यायालयाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या चोरीमध्ये खाण कंपन्यांना सक्रियपणे राजकारण्यांनी पाठिंबा दिला असे अल्वारीस यांनी म्हटले आहे. मनोहर पर्रीकरांनी मास्टरमाईंड केलेल्या अनेक निर्णयांबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले व ते निर्णय रद्दबातल ठरवले आहे, असेही अल्वारीस यांनी म्हटले आहे. एमएमडीआर कायद्याच्या कलम 21(5) नुसार बरीच वसुली खाण कंपन्यांकडून सरकारला करावी लागणार आहे. 65 हजार 58 कोटी रुपये सरकारने खाण कंपन्यांकडून बेकायदा खाण धंद्याबाबत वसूल करावेत. यापूर्वीच्या सर्व खनिज लीज धारकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सरकारने द्यावेत. पर्यावरणाची अपरिमित हानी झाली आहे, राजकारणी व खनिज कंपन्यांमधील गैरनाते आता तोडायला हवे, असे अल्वारीस यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा