शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खाणप्रश्नी केंद्र काही करणार नाही; पर्रीकरांची मंत्र्यांना माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 23:13 IST

खाणप्रश्नी केंद्राकडून तोडग्याची अपेक्षा संपुष्टात आली असे अन्य मंत्र्यांकडून मानले जात आहे.

पणजी : राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडून काहीच माहिती आलेली नाही, केंद्र सरकार काही करतेय असे कळालेले नाही, त्यामुळे गोवा सरकारलाच खाण व्यवसाय सुरू करण्याविषयी काय तो तोडगा काढावा लागेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री विजय सरदेसाई यांना सांगितले. यावरून खाणप्रश्नी केंद्राकडून तोडग्याची अपेक्षा संपुष्टात आली असे अन्य मंत्र्यांकडून मानले जात आहे.

मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर कृषी मंत्री सरदेसाई यांनी पर्रीकर यांना खनिज खाणींच्या विषयाबाबत विचारले. खनिज खाणी सुरू करण्याविषयी लोक आम्हाला प्रश्न करतात, आम्ही त्यांना काय म्हणून उत्तर द्यावे अशी विचारणा सरदेसाई यांनी केली. यावेळी मंत्री जयेश साळगावकर व अन्य एक-दोन मंत्री उपस्थित होते. बाकीचे मंत्री बैठक संपल्यामुळे माघारी गेले होते.

पर्रीकर यांनी स्पष्टच सांगितले की- केंद्र सरकारने गोव्याच्या खाणप्रश्नात हस्तक्षेप केलेला नाही. केंद्राकडून काही माहिती आलेली नाही व त्यामुळे आम्हालाच म्हणजे राज्य सरकारलाच आता काय ते करावे लागेल, असे  मंत्री सरदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले. लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी की नंतर गोवा सरकार कृती करील असे आपण मुख्यमंत्र्यांना विचारले तेव्हा पर्रीकर यांनी निवडणुकीपूर्वीच कृती केली जाईल अशी ग्वाही आपल्याला दिल्याचे मंत्री सरदेसाई यांनी नमूद केले.

283 क्रीडा कर्मचाऱ्यांना दिलासा दरम्यान, क्रिडा खात्यातील 190 व गोवा क्रिडा प्राधिकरणातील (सॅग) 93 असे मिळून एकूण 283 कर्मचा:यांना सोमवारी सरकारने मोठा दिलासा दिल्याचे क्रिडा मंत्री बाबू आजगावकर यांनी जाहीर केले. या कर्मचा:यांना सेवेत कायम केले जावे अशी मागणी आपण करत आलो. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली व या 283 कर्मचा:यांना तात्पुरता स्टेटस देऊन त्यांना सरकारी वेतनश्रेणीनुसार वेतन द्यावे असा आदेश संबंधित अधिका:यांना दिलासा. दि. 1 जानेवारी 2019 पासून सरकारी वेतनश्रेणीनुसार त्यांना वेतन मिळेल. तसेच त्यांची तंदुरुस्ती पाहून व भरती नियम पाहून त्यांना टप्प्याटप्प्याने सेवेत कायम केले जाईल. आम्ही सॅगच्या मंडळासमोर हा प्रस्ताव मांडू, असे मंत्री आजगावकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी मागणी मान्य केली आहे. मी त्यामुळे खूष झालो. यापूर्वी केवळ सात हजार रुपयांच्या वेतनावर अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. आता मागणी मान्य झाल्याने कर्मचा:यांनी जास्त कष्ट घेऊन काम करावे, असे आवाहन आजगावकर यांनी केले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा