शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

मोदींना बोलवा, पणजी स्मार्ट होईल : आपची टीका

By पूजा प्रभूगावकर | Updated: October 26, 2023 12:51 IST

स्मार्ट सिटी कामांच्या नावाखाली पणजी शहर फोडले आहे. अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत.

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पणजीत कार्यक्रम आयोजित केला, तरच शहरातील स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होतील अशी टीका आमआदमी (आप)पक्षाचे नेता वाल्मिकी नाईक यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी करण्यासाठी पणजी शहराची निवड होऊन आठ वर्ष झाली. मात्र या काळात पणजी स्मार्ट झालीच नाही. उलट त्याची दुर्दशाच झाली. त्यामुळे च हेच काय ते ४० टक्के सरकारच्या अंतर्गत झालेला विकास असा प्रश्न त्यांनी केला आहे.

स्मार्ट सिटी कामांच्या नावाखाली पणजी शहर फोडले आहे. अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत. मागील वर्षी सुध्दा स्मार्ट सिटीची कामे हाती घेतली होती. त्यावेळी सुध्दा अनेक मार्ग बंद ठेवले होते. त्यामुळे त्या मार्गांवर असलेल्या दुकानांमध्ये ग्राहक येत नसल्याने त्यांना आर्थिकदृष्टया मोठा फटका बसला होता. त्यानंतर जी २० परिषदे निमित सदर काम घाईगडबडीत पूर्ण केले. मात्र आता  पुन्हा एकदा हे रस्ते फोडले आहेत.सदर कामे कधी पूर्ण होतील असा प्रश्न केला जात आहे. त्यामुळे या कामांना गती देण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पणजीत कार्यक्रम आयोजित करावा. ते कार्यक्रमासाठी पणजीत आले तरच स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होतील, अन्यथा ती होणार नाहीत अशी टीका नाईक यांनी केली आहे.

टॅग्स :AAPआप