शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उद्यापासून ७ दिवस स्वत:ला सांबाळा, अजूनही हीटवेवच्या रडारवर गोवा

By वासुदेव.पागी | Updated: April 4, 2024 15:56 IST

३६ अंश सेल्सीयसपेक्षा अधिक तापमान जाऊ शकते असे अंदाजात म्हटले आहे. 

वासुदेव पागी, पणजीः ५ एप्रिल ते ११ एप्रिल हा ११ दिवसांचा काळ संपूर्ण देशासाठीही आणि गोव्यासाठीही कसोटीचा ठरणार आहे. या काळात देशात ज्या राज्यात उष्म्याच्या लाटेची शक्यता असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे त्यात गोव्याचाही समावेश आहे. ३६ अंश सेल्सीयसपेक्षा अधिक तापमान जाऊ शकते असे अंदाजात म्हटले आहे. 

रणरणते ऊन आणि नसोसवणाऱ्या उष्म्याला सामोरे जाण्याची शक्यता पुढील आठवड्यात सोसावी लागण्याची शक्यता आहे. देशात उष्म्याची लाट अनेक ठिकाणी आहे आणि येत्या काही दिवसात ती अनेक ठिकाणी पसरू शकते असे हवामान खात्याने वर्तविले आहे. उष्म्याची लाट कुठे कुठे येवू शकते हे दर्शविणारा नकाशा हवामान खात्याने बनविला असून उष्म्याची लाट येण्याची शक्यता असलेले क्षेत्र हेलाल रंगाने दाखविण्यात आले आहे. या लाल रंगात गोव्याचाही समावेश आहे. 

वास्तविक किनाऱ्या लगतच्या भागात हवेत आर्द्रता ‌असल्यामुळे उष्णता ही फार वाढत नसते आणि थंडीही फार वाढत नसते. यावेळी गोव्यात उष्णता ३६ अंशपेक्षा वर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान गोव्यात गुरूवार दि.४ एप्रील रोजी कमाल तापमान हे अंशसेल्सियस इतके होते. त्यामुळे गोव्यात तापमान वाढलेच तरी ते एकदम न वाढता दोन तीन दिवस तरी लागतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

हीट वेवचे निकष

उष्म्याची लाट ठरविण्याचे काही निकष आहेत आणि वेगवेगळ्या भागात त्या भागातील भौगोलिक रचनेनुसार ते निकष वेगवेगळे असतात. लडाख सारख्या रणरणत्या उन्हाच्या भागात ४५ अंश सेल्सीयस तापमान पोहोचले उष्म्याची लाट. जाहीर केली जाते. गोव्यात   कमाल तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सीयस वाढणे किंवा कमाल तापमान हे ३७  किंवा त्याहून वर गेले तर गोव्यात उष्म्याची लाट जाहीर केली जाते.

टॅग्स :goaगोवाHeat Strokeउष्माघात