शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

बार्देस, पेडणेत पाणीबाणी

By admin | Updated: November 23, 2015 02:22 IST

पणजी : गोवा-महाराष्ट्राच्या संयुक्त तिळारी प्रकल्पावर राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करूनही या धरणाचे पाणी

पणजी : गोवा-महाराष्ट्राच्या संयुक्त तिळारी प्रकल्पावर राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करूनही या धरणाचे पाणी गोव्यासाठी बेभरवशाचे ठरले आहे. अस्नोडा आणि चांदेल प्रक्रिया प्रकल्प सर्वस्वी तिळारीच्या पाण्यावरच अवलंबून असल्याने पुढील काळात बार्देस आणि पेडणे तालुक्यातील लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याचे संकेत मिळत आहेत. तीन वर्षांत अस्नोडा प्रकल्पाला ३८९ दिवस तर चांदेल प्रकल्पाला तब्बल ६५८ दिवस पाणी मिळाले नसल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अस्नोड्याच्या ११५ एमएलडी प्रकल्पाला आणि चांदेल येथील १५ एमएलडी प्रकल्पाला तिळारीच्या कालव्यातून पाणी पुरवले जाते. एप्रिल-मे महिन्यात तर या दोन्ही पाणी प्रकल्पांची मदार ‘तिळारी’वरच असते. हणखणे, इब्रामपूर, हसापूर, कासारवर्णे भागात शेतकरी तिळारीच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात शेतीसाठी करीत आहेत. डाव्या कालव्यातून साळ, वडावल, लाटंबार्से, मेणकुरे, बोर्डे भागातही शेती, बागायतींसाठी तिळारीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. (प्रतिनिधी)