शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आश्वासने पुरे, पगार वाढ लागू करा! अन्यथा पुन्हा संप करु; बालरथ कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

By पूजा प्रभूगावकर | Updated: October 17, 2023 12:52 IST

मुख्यमंत्र्यांनी ही वाढ करण्याचे तोंडी आश्वासने सुध्दा दिले. मात्र पगारवाढ अजूनही लागू केली नसल्याचाा आरोप त्यांनी केला.

पणजी: आश्वासने पुरे, आम्हाला पगार वाढ लागू करा अन्यथा पुन्हा संप करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा बालरथ कर्मचाऱ्यांनी सरकारला आहे. सरकारने बालरथ कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा शब्द दिला होते. त्यानुसार चालकांना १७ हजार तर वाहकांना १० हजार रुपये पगार करणे तसेच पगार थेट कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचेही जुलै महिन्यात आश्वासन दिले होते. मात्र ऑक्टोबर १५ तारीख झाली तरी अजूनही आश्वासन पुर्ती झाली नसल्याची टीका कर्मचाऱ्यांनी केली.

बालरथ कर्मचारी संघटनेच्या नेता स्वाती केरकर म्हणाल्या, की शाळा व्यवस्थापन या हायर ॲण्ड फायर चे धाेरण राबवत आहेत. अकरा वर्ष काम कर्मचाऱ्यांना कुठल्याही कारणाशिवाय अचानक कामावरुन काढले जात आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे तसेच प्रामाणिकपणे वाहतून करणाऱ्या बालरथ चालकांना १२ हजार तर वाहकांना केवळ ६ हजार पगार मिळत आहे. हा पगार पुरेसा नसून तो किमान १७ हजार व १० हजार रुपये करावे. मुख्यमंत्र्यांनी ही वाढ करण्याचे तोंडी आश्वासने सुध्दा दिले. मात्र पगारवाढ अजूनही लागू केली नसल्याचाा आरोप त्यांनी केला.