शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अस्नोडा, डिचोली, साखळी व पाळीत नवे पुल, 7 हजार कोटींची कामे केंद्राकडून तत्त्वत: मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:18 IST

उत्तर गोव्यातील अस्नोडा, साखळी, डिचोली आणि पाळी येथे नवे पुल बांधले जाणार आहेत. तसेच सर्व प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे.

पणजी : उत्तर गोव्यातील अस्नोडा, साखळी, डिचोली आणि पाळी येथे नवे पुल बांधले जाणार आहेत. तसेच सर्व प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. एकूण सात हजार कोटी रुपयांची कामे तत्त्वत: मंजुर झाली आहेत. ही माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.मंत्री ढवळीकर म्हणाले, की केंद्रातील एनडीए सरकारने गोव्यासाठी हजारो कोटींची कामे मंजुर केली. सध्या आठ हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. आता आणखी सात हजार कोटींची कामे तत्त्वत: मान्य झाली आहेत. अस्नोडा, साखळी, डिचोली व पाळी पुलाच्या कामावर आणि रस्त्यांच्या चौपदरीकरणावर मिळून एकूण आठशे कोटी रुपये खर्च केले जातील. केंद्रातील मोदी सरकारने 3क् हजार कोटींच्या आसपास खर्चाची कामे गोव्याला दिली. त्यापैकी सर्वात जास्त कामे ही सार्वजनिक बांधकाम खात्याला मिळाली. खात्याची वार्षिक योजना ही कायम 1क्क् कोटी रुपयांच्या आसपास असायची पण यंदा प्रथमच केंद्राने बांधकाम खात्याची साडेसातशे कोटींची योजना मंजुर केली आहे.मंत्री ढवळीकर म्हणाले, की मोले ते खांडेपार, फोंडय़ाचे जुने आरटीओ कार्यालय ते जुनेगोवे, बोरी पुल व बोरी रस्ता ते फोंडा, आरटीओ फोंडा ते कुर्टी अशी कामे तत्त्वत: मान्य झाली आहेत. 1क्5 किलोमीटर लांबीच्या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे काम केले जाईल. करासवाडा येथेही काम होईल. भारतमाला प्रकल्पांतर्गत 22क् किलोमीटरच्या रस्त्याची कामे केली जातील. या शिवाय सागरमाला योजनेंतर्गतएकूण सात जेटींचे बांधकाम करण्यासाठी केंद्राने 97 कोटी रुपये मंजुर केले आहेत. दोनापावल, पणजी, सावर्डे आदी ठिकाणी जेटींचे काम केले जाईल. गालजीबाग-तळपण पुलाचे काम हे येत्या मार्च 2क्19 र्पयत पूर्ण होणार आहे. खांडेपार पुलाचे उद्घाटन जूनच्या अखेरीस केले जाईल. कुर्टी येथील बायपासचे काम आम्ही मार्च 2क्19 मध्ये पूर्ण करू. एमपीटी ते दाबोळी विमानतळ अशा फ्लायओव्हरचे काम सुरू आहे.दुचाकींसाठी स्वतंत्र लेन (चौकट)मंत्री ढवळीकर म्हणाले, की सर्व राज्य कनेक्टीवीटीची कामेही यापूर्वी सुरू झाली. सीआरएफ फंडखालीही केंद्राने निधी दिला व गोव्यात मलनिस्सारणविषयक कामे करण्यासाठीही अर्थसाह्य केले आहे. राज्यातील सर्व महामार्गाची कामे व जुवारी पुलाशीनिगडीत रस्त्यांची कामे यासाठी मिळून एकूण साडेसहा लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचे सरकार भूसंपादन करणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व महामार्गाचे रुंदीकरण करताना आता दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन ठेवली जात आहे. रायबंदरच्या बायपासवर तशी सोय यापूर्वीच केली आहे.