शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

दहशतवादी कारवायांचा धोका असल्याने गोव्यात दोन महिन्यांसाठी जमावबंदी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 19:08 IST

पश्चिम किनारपट्टीवर अतिरेकी कारवायांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याने गोव्यात दोन महिन्यांसाठी जमावबंदीचे कमल १४४ लागू करण्यात आले आहे.

पणजी : पश्चिम किनारपट्टीवर अतिरेकी कारवायांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याने गोव्यात दोन महिन्यांसाठी जमावबंदीचे कमल १४४ लागू करण्यात आले आहे. 

उत्तरेच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर. मेनका यांनी काढलेल्या आदेशात पुढील ६0 दिवस १0 एप्रिलपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर दहशतवादी कायवायांचा धोका असल्याचे गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. गोव्यातही धोका असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे. 

या आदेशात जिल्हाधिकारी म्हणतात की,‘मानवी जीवनाला धोका पोचविणाºया कारवायांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांकडून कोणत्याही घातपाती कारवाया होऊ नयेत तसेच राज्याच्या सुरक्षेला धोका पोचू नये यासाठी जमावबंदी लागू केली जात आहे. 

भाडेकरु ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती घरमालक, सदनिकामालक, हॉटेल्स, लॉजिंग व बोर्डिंग, खाजगी गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट हाउसमालक व धार्मिक संस्थांनी घ्यावी, असे या आदेशात बजावण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवा