शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

गोव्याचे किनारे ठरताहेत जीवघेणे; महिनाभरात ७१ पर्यटकांना  वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 20:34 IST

गोव्याचे किनारे पर्यटकांना भूरळ घालणारे असले तरी तेवढेच धोकादायकही आहेत याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे. समुद्रात उतरण्याचा मोह अनावर होतो आणि पर्यटक नंतर संकटात सापडतात.

पणजी : गोव्याचे किनारे पर्यटकांना भूरळ घालणारे असले तरी तेवढेच धोकादायकही आहेत याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे. समुद्रात उतरण्याचा मोह अनावर होतो आणि पर्यटक नंतर संकटात सापडतात. चालू आॅक्टोबर महिन्यातच दृष्टी लाइफ सेविंगच्या जीवरक्षकांनी ७१ पर्यटकांना वेगवेगळ्या किना-यांवर बुडताना वाचविले यात ९ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. 

मोरजी किना-यावर गुरुवारी २५ रोजी तीन रशियन पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. ४ आॅक्टोबर रोजी गोव्याचा पर्यटक मोसम सुरु झालेला आहे. चार्टर विमानेही येऊ लागली आहेत. गोव्याला भेट देणाºया विदेशींमध्ये रशियन पर्यटकांची संख्या जास्त आहे. २५ रोजी कळंगुट किनाºयावर अन्य एका घटनेत कर्नाटकच्या तीन पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. बागा, कांदोळी, हरमल तसेच अन्य किना-यांवरही पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. 

दृष्टी लाइफ सेव्हिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर म्हणाले की, ‘खराब हवामान असल्यास पुरेसे सतर्कतेचे इशारे आम्ही देत असतो.  कंपनीचे जीवरक्षक चांगली सेवा देत असतात. मुंबई अग्निशामक दलानेही या कंपनीचा किनारा सुरक्षेसाठी सहयोग घेतलेला आहे. गोव्यातील किनाºयांवर कंपनीचे सुमारे ६00 जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. याशिवाय दुधसागर, मयें तलाव यासारख्या ठिकाणीही जीवरक्षक तैनात केलेले आहेत. २00८ पासून ही कंपनी गोव्यात सेवा देत आहे. गेल्या जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत एकूण २१७ पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. यात ४६ विदेशींचा समावेश आहे. सुरवातीपासून आतापर्यंत ३ हजारहून अधिकांचे प्राण जीवरक्षकांनी वाचविले आहेत.’

गोव्यात किना-यांवर बुडून मरण पावणा-यांचे प्रमाण ९९ टक्क्यांनी घटले असल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :goaगोवा