शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अनुकंपा तत्त्वावर १२ जणांना नियुक्तीपत्रे- चतुर्थीत दिलासा: मुख्यमंत्र्यांहस्ते प्रदान

By किशोर कुबल | Updated: August 30, 2022 14:53 IST

ड्युटीवर असताना अपघाती मरण पावलेल्या सरकारी कर्मचाºयांच्या नातलगांना अनुकंपा तत्त्वावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नियुक्तीपत्रे

पणजी : ड्युटीवर असताना अपघाती मरण पावलेल्या सरकारी कर्मचाºयांच्या नातलगांना अनुकंपा तत्त्वावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नियुक्तीपत्रे प्रदान केली. आणखी १२ जणांना सरकारी सेवेत घेण्यात आले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, ड्युटीवर असताना अपघाती मरण पावलेल्या कर्मचाºयांच्या नातलगांचे नोकरीसाठीचे अर्ज प्रलंबित ठेवले जाणार नाहीत. त्यांची तात्काळ भरती केली जाईल. बोरी येथे वीज खात्याचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात तीन कर्मचाºयांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या नातलगांना तीन महिन्यात नोकरी दिली जावी यासाठी आमचे प्रयत्न होते परंतु काही अडचणी आल्या त्या दूर करुन आता त्यांना नियुक्तीपत्रे दिलेली आहेत.

कामवार असताना हृदविकाराच्या झटक्याने किंवा अन्य प्रकारे कर्मचाºयांचे आकस्मिक निधन झाल्यास परिस्थितीनुसार निर्णय घेऊन नियुक्त्या केल्या जातील. मुख्यमंत्री म्हणाले की, चतुर्थी सणानिमित्त घरोघरी आनंदाचे वातावरण असावे यासाठी सरकारने गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, लहान व्यावसायिकांना पॅकेज अशा सर्व कल्याणकारी योजनांव्दारे १२३ कोटी रुपये घरोघर पोचवले आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे हित जपणारे आहे.

दरम्यान, कार्मिक खात्याच्या संयुक्त सचिव मेघना शेटगांवकर यांनी अधिक माहिती देताना असे सांगितले की, ‘ २0१९ पासून आतापर्यत वेगवेगळ्या खात्यांमध्ये अनुकंपा तत्त्वारवर २४६ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहेत. अद्याप ४९९ अर्ज प्रलंबित आहेत.

टॅग्स :goaगोवा