शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अंतोदय अन्न योजनाकार्डधारकांना मिळणार २ किलो साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2023 18:52 IST

राज्यात जावळपास ११ हजार अंतोदय अन्न याेजनेचे रेशनकार्ड लाभधारक आहे.

नारायण गावस

पणजी: धान्य पुरवठा खात्यातर्फे अनेक वर्षानंतर आता चतुर्थी निमित्त अंतोदय अन्न योजना  रेशनकार्डधारकांना २ किलाे साखर देणार आहे. लाभार्थ्यांना ही साखर १३.५ रुपये प्रती किलाेने मिळणार आहे. तसेच त्यांना मोफत मिळणारे ३५ किलाे तांदुूळ व गहूही चतुर्थीपूर्वी दिले जाणार आहे.

राज्यात जावळपास ११ हजार अंतोदय अन्न याेजनेचे रेशनकार्ड लाभधारक आहे. या सर्व लाभार्थ्यांना  यंदा २ किलाे साखर फक्त  १३.५० रुपयात  मिळणार आहे. पूर्वी प्रती महिना ही साखर दिली जात होती. पण मागील अनेक वर्षे ती बंद होती आता पुन्हा   खात्याने  ही साखर या लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी पुरवठा खात्याने साखर तसेच तांदूळ गहूचा पुरवठा स्वास्थ धान्य दुकानांपर्यंत पाेहचविण्यास सुरुवात केेली आहे. सर्व लाभार्थ्यानी हे धान्य घेण्याचे  आश्वासन नागरी पुरवठा खात्याने केेले आहे.

खात्याने इतर सर्व रेशन कार्ड परत करण्यास लोकांना सांगितले आहे. पण अजूनपर्यंत फक़्त १४ हजार रेशनकार्डधारकांनी कार्ड परत केली आहे. फक्त आता अंतोदय अन्न याेजनेच्या  लाभार्थ्यांना याचा लाभ  होणार  आहे. इतर रेशन कार्डधारकांना याचा लाभ होणार नाही. त्यामुळे इतर लाेकांनी आपली रेशन कार्ड खात्याकडे परत करावी. लवकरच त्यांना नवे कार्ड दिले जाणार  असे आवाहन या अगोदर खात्याच्या मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनीही केले आहे. या विषयी खात्याचे संचालक  गाेपाळ पार्सेकर यांना  विचारले असता त्यांनी  सांगितले चतुर्थीपूर्वी २ किलो साखर  अंतोदया अन्य याेजना रेशनकार्डधारकांना दिले जाणार आहे. या पुढे त्यांना प्रत्येक महिन्यात १ किलाे साखर मिळार आहे. यावैणी गेल्या महिन्याची आणि या महिन्याची  मिळून दोन किलो साखर दिली जात आहे, असे संचालक पार्सेकर म्हणाले.