शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अंतोदय अन्न योजनाकार्डधारकांना मिळणार २ किलो साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2023 18:52 IST

राज्यात जावळपास ११ हजार अंतोदय अन्न याेजनेचे रेशनकार्ड लाभधारक आहे.

नारायण गावस

पणजी: धान्य पुरवठा खात्यातर्फे अनेक वर्षानंतर आता चतुर्थी निमित्त अंतोदय अन्न योजना  रेशनकार्डधारकांना २ किलाे साखर देणार आहे. लाभार्थ्यांना ही साखर १३.५ रुपये प्रती किलाेने मिळणार आहे. तसेच त्यांना मोफत मिळणारे ३५ किलाे तांदुूळ व गहूही चतुर्थीपूर्वी दिले जाणार आहे.

राज्यात जावळपास ११ हजार अंतोदय अन्न याेजनेचे रेशनकार्ड लाभधारक आहे. या सर्व लाभार्थ्यांना  यंदा २ किलाे साखर फक्त  १३.५० रुपयात  मिळणार आहे. पूर्वी प्रती महिना ही साखर दिली जात होती. पण मागील अनेक वर्षे ती बंद होती आता पुन्हा   खात्याने  ही साखर या लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी पुरवठा खात्याने साखर तसेच तांदूळ गहूचा पुरवठा स्वास्थ धान्य दुकानांपर्यंत पाेहचविण्यास सुरुवात केेली आहे. सर्व लाभार्थ्यानी हे धान्य घेण्याचे  आश्वासन नागरी पुरवठा खात्याने केेले आहे.

खात्याने इतर सर्व रेशन कार्ड परत करण्यास लोकांना सांगितले आहे. पण अजूनपर्यंत फक़्त १४ हजार रेशनकार्डधारकांनी कार्ड परत केली आहे. फक्त आता अंतोदय अन्न याेजनेच्या  लाभार्थ्यांना याचा लाभ  होणार  आहे. इतर रेशन कार्डधारकांना याचा लाभ होणार नाही. त्यामुळे इतर लाेकांनी आपली रेशन कार्ड खात्याकडे परत करावी. लवकरच त्यांना नवे कार्ड दिले जाणार  असे आवाहन या अगोदर खात्याच्या मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनीही केले आहे. या विषयी खात्याचे संचालक  गाेपाळ पार्सेकर यांना  विचारले असता त्यांनी  सांगितले चतुर्थीपूर्वी २ किलो साखर  अंतोदया अन्य याेजना रेशनकार्डधारकांना दिले जाणार आहे. या पुढे त्यांना प्रत्येक महिन्यात १ किलाे साखर मिळार आहे. यावैणी गेल्या महिन्याची आणि या महिन्याची  मिळून दोन किलो साखर दिली जात आहे, असे संचालक पार्सेकर म्हणाले.