शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

२३८७ प्रश्न अन् आठहून अधिक विधेयके; मंगळवारपासून विधानसभा अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 15:21 IST

अधिवेशन १० ऑगस्टपर्यंत चालणार असून, १८ दिवसांचे प्रत्यक्ष कामकाज असेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या मंगळवारपासून (दि. १८) सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी ५८९ तारांकित व १,७९८ अतारांकित असे एकूण २,३८७ प्रश्न आले आहेत. विविध प्रश्नांवर सर्व सातही विरोधी आमदारांनी संयुक्तपणे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा निर्णय घेतला आहे. 

अधिवेशन १० ऑगस्टपर्यंत चालणार असून, १८ दिवसांचे प्रत्यक्ष कामकाज असेल. गेल्या दोन वर्षातील हे अधिवेशन सर्वात जास्त कालावधीचे आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. आठ सरकारी विधेयके आतापर्यंत निश्चित झाली असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खासगी विधेयके, खासगी ठराव लक्षवेधी सूचनाही चर्चेला येतील.

दरम्यान, सातही विरोधी आमदारांनी सरकारला म्हादई, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, खाण व्यवसाय, भ्रष्टाचार, इव्हेंट्सवरील उधळपट्टी, दक्षिण गोव्यातील वेस्टर्न बायपास, पिण्याच्या पाण्याची टंचाई या विषयांवर धारेवर धरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी विधेयके घिसाडघाईने संमत केली जाऊ नयेत. आमदारांना किमान ४८ तास आधी ती दिली जावीत, लक्षवेधी सूचनांची संख्या वाढायला हवी आदी मागण्या गेल्या आठवड्यात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केल्या आहेत. अलीकडच्या काळात कमी कालावधीची अधिवेशने होत असल्याने विरोधक नाराज होते. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासगी कामकाजाचा दिवस दिला नाही. त्यामुळे विरोधकांनी आवाज उठविला होता.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा