शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पालिकांसाठी २.३७ लाख मतदार

By admin | Updated: September 23, 2015 01:33 IST

पणजी : राज्यातील अकरा पालिका क्षेत्रांमध्ये एकूण २ लाख ३७ हजार १८२ व्यक्तींना या वेळच्या पालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क प्राप्त झाल्याचे राज्य

पणजी : राज्यातील अकरा पालिका क्षेत्रांमध्ये एकूण २ लाख ३७ हजार १८२ व्यक्तींना या वेळच्या पालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क प्राप्त झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केले आहे. येत्या शुक्रवारी महिन्याभराच्या कालावधीसाठी अकराही पालिका क्षेत्रांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. आयोगाने तसा आदेशही जारी केला आहे. म्हापसा, डिचोली, पेडणे, सत्तरी, काणकोण, सांगे, मुरगाव, केपे, कुडचडे-काकोडा, मडगाव व कुंकळ्ळी या पालिकांच्या निवडणुका येत्या २५ आॅक्टोबर रोजी होत आहेत. त्यासाठी दि. २५ सप्टेंबरपासून फक्त अकरा पालिका क्षेत्रांमध्येच आचासंहिता लागू होईल व दि. २८ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही आचारसंहिता कायम असेल, असे राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सर यांनी आदेशात म्हटले आहे. कोणत्या पालिका क्षेत्रात किती मतदारसंख्या आहे, हे मंगळवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले. सर्वाधिक मतदारसंख्या मुरगाव पालिका क्षेत्रात आहे. त्यानंतर मडगाव पालिकेचा क्रमांक लागतो. तिसरा क्रमांक म्हापसा पालिकेचा लागतो. (खास प्रतिनिधी)