शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्यात १८ पर्यावरणीय संवेदनशील ठिकाणे: विजय सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2024 12:46 IST

सरकारने उपाययोजनेवर भर देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात गोवा आभियांत्रिक विद्यालयाकडून धोकादायक ठिकाणांचा अभ्यास करुन एक अहवाल जारी करण्यात आला आहे. यात १८ पर्यावरणीय संवेदनशील ठिकाणे त्यांनी शोधून काढली आहेत. अनेक भूस्खलन ठिकाणे तयार झाली असून सरकारने उपाय योजना करावी, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केली.

मुरगाव, धारबांदोडा, केपे, सांगे, पेडणे येथे ही घातक ठिकाणे आहेत. सरकारने या भागाचा अभ्यास करणे गरजेचे बनले आहे. जेथे नो डेव्हलोपमेंट झोन आहे, तिथेही काम सुरु आहे. सरकार लक्ष न दिल्यास राज्यातही वायनाडसारख्या घटनेची भिती त्यांनी व्यक्त केली.

इस्रोने केलेल्या भूस्खलनाच्या अभ्यासात गोव्याचेही नाव आहे. या संदर्भात चेतावणी देणारा माधव गाडगीळ अहवाल जारी करण्यात आला होता, परंतु केरळ आणि शेजारील राज्य कर्नाटकच्या सरकारने लोकांच्या व्यावसायावर, सरकारच्या आर्थिक उलाढालावर परीणाम होणार असल्याचे कारण देत हा अहवाल स्विकारला नाही, असेही सरदेसाई यांनी पुढे सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा